Skip to main content

शाळकरी मुलीची आत्महत्या आणि शिक्षण

तामिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यातील पनापक्क्म या छोट्या शहरातील चार अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केली त्याबाबतचा  कृष्णकुमार यांचा द हिंदूंमध्ये 29 डिसेंम्बरला प्रसिद्ध झालेली लेखाचे मराठी रूपांतर:
गेल्या महिन्यात पणापक्क्म या छोट्याशा शहरातील इयत्ता अकरावीच्या वर्गातील चार अल्पवयीन मुली अचानक गायब जगल्या होत्या . त्यांचं शोध घेत असताना एका विहिरीच्या बाहेर त्याची दप्तरे आढळली तर त्याच्या चपला विहिरीतील पाण्यावर तरंगताना दिसल्या. होय त्या मुलींनी आत्महत्या केली होती. त्या या निर्णयापर्यत का गेल्या याचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.
एक तर या मुली अँल्पवयीन होत्या आणि त्यानची समज अद्याप सारासार विचार करण्याइतपत विकसित झालेली न्हवती.  इतर अनेक समवयस्क मुलामुलींप्रमाणे त्या शिक्षणाबाबत आणि शिक्षणपद्धतीबाबत निरस होत्या त्यामुळे त्यांना या साचेबद्ध शिक्षणाचा  कन्ठाला आला होता. शिकवण्याची पद्धतीही अत्यंत पारंपरिक आणि रटाळ होती त्यामुळे सतत नाविन्याचा ध्यास असलेल्या वयात त्यांचे या अभ्यासपद्दतीकडे आणि एकूणच शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले आणि त्यांचा परिणाम त्याच्या शैक्षणिक प्रगतीवर दिसून आला. त्यांना कमी माकर्स पडले आणि त्याची शिक्षकांनी कोणतीही शास्त्रीय चिकित्सा न करता त्यांना जबाबदार धरले याचा त्या मुलींच्या मनावर प्रचंड ताण होता.   शिक्षकांनी त्यांना बी.एड ला जे शिकवले जाते तिक्त तंत्रांचाही प्रत्यक्ष वापर हे प्रकरण हाताळताना चर्चा केली नाही की त्यांची मानसिकता लक्षात घेतली नाही उलट त्यांना पालकांना शाळेत घेऊन यायला सांगितले. त्याच व्हायचा तोच परिणाम झाला या मुलीचया मनात तानाबाराबरच पालकांची भीती निर्माण झाली. आणि याची परिणीती त्यांनी आत्महत्या करण्यात झाली.

मुळातच आपल्याकडे अल्पवयीन मुलांना कसे हाताळावे याबाबत सगळा आनंदी आनंद आहे. आपल्या आजूबाजूला घडनाऱ्या घटनांबाबत अल्पवयीन मुलांना आस्वस्थ वाटत नाही त्यामुळे अश्या मुलांना हाताळणे ज्येनष्टांसाठी अवघड होऊन बसते. पौगंडावस्थेत असताना त्यांना आपले पालक शिक्षक आणि समाज घटक याना विशिस्त चाकोरीत बसवायची सवय जगलेले असते जे आपल्याला आवडत नाही ते नाकारायची त्यांची इच्छा असते पण परीक्षा हि एकमेव अशी गोस्ट आहे जी त्यांना काही  केल्या नाकारता येत नाही. उलट शिक्षक आणि पालक याच्या अपेक्षांचे ओझे तुमच्या खांद्यावर पडते आणि त्याचा भार असह्य झाली की पालक आणि शिक्षकांशी संवाद तुटल्याने ते आत्महत्यानकडे वळतात.  यात बोर्डाची परीक्षा हा कळीचा मुद्दा असून बंडखोर मनाचे त्याच्याकडून एकतर दमन तरी होते किंवा ते मन मारले जाते. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेची मोठी दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे यामुलीच्या आत्महत्या या दहशतवादाचा बळी आहे . ज्यात तुम्ही पास झाला नाही तर तुम्ही फेल होता आणि परीक्षेत फेल होणे म्हणजे तुम्ही पूर्णपणे अपयशी अशी मानसिकता यामुलांची आपणच तयार केली आहे. अर्थातच या मुळींच्या आत्महत्यांना आपण आणि आपली शिक्षण पद्दती जबाबदार आहे.
 २००५ साल च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाने याबाबत अनेक सुधारणा सुचविल्या असून त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक असून नवीन आव्हाने आणि बदल पेलण्यासाठी यात काळानुरूप बदल होने अपेक्षित आहे.
।।।।।।।।।©के. राहुल 9096242452

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...

The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence.

  The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence. ©Dr.K.Rahual, 9096242452 Introduction Corruption has long been a formidable challenge to governance, economic stability, and institutional integrity in India. Since gaining independence in 1947, the country has made remarkable progress in numerous fields including science, technology, education, and global diplomacy. However, this progress has been repeatedly marred by a series of financial scams and corruption scandals, some of which have had devastating consequences for the economy, public trust, and administrative systems. The working paper titled “Major Scams in India Since Independence: A Comprehensive Analysis of Systemic Fraud and Its Socio-Economic Impact” aims to provide an in-depth exploration of selected high-profile scams that have shaped India’s political economy, administrative accountability, and public perception over the last few decades. This study focuses on thirteen of the mos...