सत्य सत्याच्या पलीकडचे
२६ मार्च २०१८ पाकिस्तानच्या लाहोर येथील उच्च न्यायालयात एका याचिकेवर सुनावणी झाली. याचिकाकर्ते होते. लाहोर स्थित इम्तियाज रशीद कुरेशी. यांची लाहोर मध्ये एक संस्था आहे. त्या संस्थेचे नाव आहे. भगतसिंग फाऊंडेशन. याचिकेचा विषय होता ८३ वर्षापूर्वी क्रांतीवीर भगतसिंग यांना ब्रिटिश सरकारने दिलेली फाशी ही ज्या हत्या करण्यासाठी दिली आहे. त्या त्यामध्ये भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा हात नसून ते निर्दोष असून याबाबत त्यांना सबळ पुरावे मिळाले असून न्यायायाने लवकरात लवकर सुनावणी घ्यावी यासाठी विनंती करण्यात आली.
कुरेशी यांनी यावर युक्तीवाद करताना खालील मुद्दे मांडले:
१. २३ मार्च १९३१ ला भगतसिंग आणि सहकाऱ्यांना ब्रिटिश अधिकारी जॉन पी सॉंडर्स याच्या हत्येला कारणीभूत ठेवून फाशीची शिक्षा दिली होती. पण या खटल्यात भगतसिंग आणि सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच नव्हती. न्यायलयाने त्यांना फाशी ऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती असा सप्रमाण युक्तीवाद कुरेशी यांना केला.
२. ही शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना परत एका खोट्या प्रकरणात अडकविण्यात आले. हे प्रकरण म्हणजे दिल्लीतील ब्रिटिश न्यायालयाच्या असेंबलीमध्ये बॉम्ब टाकल्याची. यात भगतसिंग यांचेबरोबर आणखी एका क्रांतिकारक नाव आले होते ते म्हणजे बटूकेश्र्वर दत्त. कुरेशी यांच्या मते या प्रकरणात भगतसिंग यांचे नाव गोवण्यासाठी भारतातील काही स्वार्थी लोकांनी ब्रिटिश न्यायालयात खोट्या साक्षी दिल्या. या लोकांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१. शोभा सिंह
२. शादीलाल
३. दिवाण चंद फोगाट
४. जीवन लाल
५. भगत फुल सिंग हुडा
६. नवीन जिंदाल यांचा दाजीचे आजोबा.
न्यायालयाने भगतसिंग आणि सहकाऱ्यांना दिलेल्या शिक्षेवर सरकार खुश नव्हते त्यांना काहीही करून भगतसिंग यांना फासावर लटकवायचे होते. ती संधी त्यांना शोभा सिंह आणि शादी लाल यांनी मिळवून दिली. त्यांनी न्यायालयात खोटी साक्ष दिल्यामुळे भगतसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ही साक्ष दिल्याबद्दल शोभा सिंह आणि शादी लाल या दोघांना ब्रिटिश सरकारने सर ही पदवी बहाल केली.
शोभा सिंह याला करोडो रुपयांची मालमत्ता दिल्ली येथे मिळाली तसेच सरकारी कामांचे मोठे ठेके मिळाले. दिल्लीतील कॅनॉट प्ले स भागात भागात त्यांच्या नाव आज शोभा सिंह स्कूल ही नामांकित शाळा आहे. शोभा सिंह यांच्या या कृत्याबद्दल जनतेकडून त्याला अपमानास्पद वागणूक मिळाली पण तो नशीबवान निघाला. याच शोभा सिंह चा मुलगा म्हणजे खुशवंत सिंग. याच खुशवंत सिंग यांनी शोभा सिंह यांचे वडील a आपले आजोबा सुजाण सिंह यांच्या नावाने याच इनामी जमिनीवर पंजाबातील कोट मध्ये व दिल्ली सुजाण सिंह पार्क उभारले. याच खुशवंत सिंग यांनी संघाच्या मदतीने पत्रकारिता सुरू केली. हेच खुशवंत सिंह अगोदर संघाचे मुखपत्र असलेल्या "पांचजन्य" साठी पत्रकार म्हणून काम करत होते असे याचिका कर्त्याने नमूद केले आहे.
शादी लाल मात्र याबाबत कमनशिबी निघाला. त्याला त्याच्या गावातील लोकांनी या कृत्यासाठी कधीच माफ केले नाही. अगदी मरेपर्यंत त्याच्याशी गावातील कोणीही बोलले देखील नाही. हा तिरस्कार इतका टोकदार होता की शादी लाल मेल्यानंतर त्यासाठी लागणारे कफन चे कापड सुद्धा त्याला कोणी दुकानदाराने दिले नाही. त्याच्या मुलाने दिल्लीला जाऊन हे कापड आणल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तिसरा साक्षीदार दिवाण सिंह फोगट डी.एल. फ. ही कंपनी स्थापन केली. याला एकच मुलगी होती जीचा विवाह
के.पी.सिंह यांच्या मुलाशी झाल्यावर के.पी.सिंह तिचे मालक झाले. त्या मुलीलाही एकच मुलगी आहे जिचा विवाह कांग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचा मुलगा सज्जद नबी आझाद याचाशी झाला आहे.
जीवन लाल याने एटलास ही सायकल कंपनी स्थापन केली असून अटलास या कंपनीचा तो मरेपर्यंत मालक होता. आता त्याचा मुलगा ही कंपनी सांभाळत आहे.
भगत फुल सिंह हुडा हा हरियाणाचे दोन वेळचे माजी मुख्यमंत्री भपिंदर सिंग हुडा यांचे आजोबा आणि रणबीर सिंग हुडा यांचे वडील आहेत.
या सगळ्यांनी मिळून भगतसिंगांच्या विरोधात खोटी साक्ष दिल्याने त्यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली असून याबाबत न्यायालयाने लवकरात लवकर योग्य निर्णय घेऊन भगतसिंग यांची शिक्षा माफ करून त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सन्मानित करावे. अशी मागणी कुरेशी यांनी केली आहे.
२६ मार्च २०१८ पाकिस्तानच्या लाहोर येथील उच्च न्यायालयात एका याचिकेवर सुनावणी झाली. याचिकाकर्ते होते. लाहोर स्थित इम्तियाज रशीद कुरेशी. यांची लाहोर मध्ये एक संस्था आहे. त्या संस्थेचे नाव आहे. भगतसिंग फाऊंडेशन. याचिकेचा विषय होता ८३ वर्षापूर्वी क्रांतीवीर भगतसिंग यांना ब्रिटिश सरकारने दिलेली फाशी ही ज्या हत्या करण्यासाठी दिली आहे. त्या त्यामध्ये भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा हात नसून ते निर्दोष असून याबाबत त्यांना सबळ पुरावे मिळाले असून न्यायायाने लवकरात लवकर सुनावणी घ्यावी यासाठी विनंती करण्यात आली.
कुरेशी यांनी यावर युक्तीवाद करताना खालील मुद्दे मांडले:
१. २३ मार्च १९३१ ला भगतसिंग आणि सहकाऱ्यांना ब्रिटिश अधिकारी जॉन पी सॉंडर्स याच्या हत्येला कारणीभूत ठेवून फाशीची शिक्षा दिली होती. पण या खटल्यात भगतसिंग आणि सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच नव्हती. न्यायलयाने त्यांना फाशी ऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती असा सप्रमाण युक्तीवाद कुरेशी यांना केला.
२. ही शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना परत एका खोट्या प्रकरणात अडकविण्यात आले. हे प्रकरण म्हणजे दिल्लीतील ब्रिटिश न्यायालयाच्या असेंबलीमध्ये बॉम्ब टाकल्याची. यात भगतसिंग यांचेबरोबर आणखी एका क्रांतिकारक नाव आले होते ते म्हणजे बटूकेश्र्वर दत्त. कुरेशी यांच्या मते या प्रकरणात भगतसिंग यांचे नाव गोवण्यासाठी भारतातील काही स्वार्थी लोकांनी ब्रिटिश न्यायालयात खोट्या साक्षी दिल्या. या लोकांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१. शोभा सिंह
२. शादीलाल
३. दिवाण चंद फोगाट
४. जीवन लाल
५. भगत फुल सिंग हुडा
६. नवीन जिंदाल यांचा दाजीचे आजोबा.
न्यायालयाने भगतसिंग आणि सहकाऱ्यांना दिलेल्या शिक्षेवर सरकार खुश नव्हते त्यांना काहीही करून भगतसिंग यांना फासावर लटकवायचे होते. ती संधी त्यांना शोभा सिंह आणि शादी लाल यांनी मिळवून दिली. त्यांनी न्यायालयात खोटी साक्ष दिल्यामुळे भगतसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ही साक्ष दिल्याबद्दल शोभा सिंह आणि शादी लाल या दोघांना ब्रिटिश सरकारने सर ही पदवी बहाल केली.
शोभा सिंह याला करोडो रुपयांची मालमत्ता दिल्ली येथे मिळाली तसेच सरकारी कामांचे मोठे ठेके मिळाले. दिल्लीतील कॅनॉट प्ले स भागात भागात त्यांच्या नाव आज शोभा सिंह स्कूल ही नामांकित शाळा आहे. शोभा सिंह यांच्या या कृत्याबद्दल जनतेकडून त्याला अपमानास्पद वागणूक मिळाली पण तो नशीबवान निघाला. याच शोभा सिंह चा मुलगा म्हणजे खुशवंत सिंग. याच खुशवंत सिंग यांनी शोभा सिंह यांचे वडील a आपले आजोबा सुजाण सिंह यांच्या नावाने याच इनामी जमिनीवर पंजाबातील कोट मध्ये व दिल्ली सुजाण सिंह पार्क उभारले. याच खुशवंत सिंग यांनी संघाच्या मदतीने पत्रकारिता सुरू केली. हेच खुशवंत सिंह अगोदर संघाचे मुखपत्र असलेल्या "पांचजन्य" साठी पत्रकार म्हणून काम करत होते असे याचिका कर्त्याने नमूद केले आहे.
शादी लाल मात्र याबाबत कमनशिबी निघाला. त्याला त्याच्या गावातील लोकांनी या कृत्यासाठी कधीच माफ केले नाही. अगदी मरेपर्यंत त्याच्याशी गावातील कोणीही बोलले देखील नाही. हा तिरस्कार इतका टोकदार होता की शादी लाल मेल्यानंतर त्यासाठी लागणारे कफन चे कापड सुद्धा त्याला कोणी दुकानदाराने दिले नाही. त्याच्या मुलाने दिल्लीला जाऊन हे कापड आणल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तिसरा साक्षीदार दिवाण सिंह फोगट डी.एल. फ. ही कंपनी स्थापन केली. याला एकच मुलगी होती जीचा विवाह
के.पी.सिंह यांच्या मुलाशी झाल्यावर के.पी.सिंह तिचे मालक झाले. त्या मुलीलाही एकच मुलगी आहे जिचा विवाह कांग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचा मुलगा सज्जद नबी आझाद याचाशी झाला आहे.
जीवन लाल याने एटलास ही सायकल कंपनी स्थापन केली असून अटलास या कंपनीचा तो मरेपर्यंत मालक होता. आता त्याचा मुलगा ही कंपनी सांभाळत आहे.
भगत फुल सिंह हुडा हा हरियाणाचे दोन वेळचे माजी मुख्यमंत्री भपिंदर सिंग हुडा यांचे आजोबा आणि रणबीर सिंग हुडा यांचे वडील आहेत.
या सगळ्यांनी मिळून भगतसिंगांच्या विरोधात खोटी साक्ष दिल्याने त्यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली असून याबाबत न्यायालयाने लवकरात लवकर योग्य निर्णय घेऊन भगतसिंग यांची शिक्षा माफ करून त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सन्मानित करावे. अशी मागणी कुरेशी यांनी केली आहे.
Comments
Post a Comment