Skip to main content

सावरकरांबाबत चांगले वाईट


*खरे सावरकर आणि वीर भक्त*

## विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल लिहिताना आणि बोलताना दोन ऐतिहासिक चुका सुधारल्या पाहिजेत. त्यातली पहिली चूक म्हणजे त्यांच्या हालअपेष्टांचे उदात्तीकरण. या हालअपेष्टांचे उदात्तीकरण करण्याचे कारण नाही, कारण सावरकरांनी हा मार्ग स्वत:च चोखाळला होता आणि त्यांच्याप्रमाणेच इतर सर्वच क्रांतिकारकांनीही. एकदा आपल्या आयुष्यातल्या पर्यायांची निवड आपण केली की त्याला आपणच जबाबदार असतो, ह्याची जाणीव सावरकरांना असणारच आणि त्यामुळे आपणही ती जाणीव ठेवण्याची गरज आहे. सावरकरांना कुणी साधं आयुष्य स्वीकारल्यामुळे अंदमानात पाठवले नव्हते. ना लोकांनी ना ब्रिटिश सरकारने. त्यांनी स्वीकारलेल्या आयुष्याचा तो अपरिहार्य भाग होता.
सावरकरांच्या मूल्यमापनातील दुसरी चूक आपण टाळली पाहिजे, ती म्हणजे सावरकरांची तुलना आपण त्यांच्या समकालीन किंवा आजच्या कोणत्याही साधेसरळ आयुष्य जगणाऱ्या माणसांशी करता कामा नये. तसे न करता त्यांच्याप्रमाणेच ज्यांनी क्रांतिकारी आयुष्य निवडले होते, त्यांच्याशीच त्यांची तुलना करायला हवी. एखाद्या क्रांतिकारकाची तुलना त्याच्यासारखेच क्रांतिकारक किंवा स्वातंत्र्यसैनिकाचे जीवन जगणाऱ्या व्यक्तीशी होऊ शकते, एअर कंडिशनमध्ये बसून लिहिणाऱ्या व्यक्तीशी नव्हे. या बाबतीत अश्या तुलनेने नंतर सावरकरांना फारसे गुण देता येत नाहीत, हेच खरे सत्य आहे.जरी त्यांच्या भक्तांना आवडलं नाही तरीही. सर्वसाधारणपणे सावरकरभक्त मुद्दाम सावरकरांची तुलना तुलनेने शांत जीवन जगणाऱ्या व्यक्तींशी करतात. वास्तवात, सावरकरांच्या सोबत, अगोदर आणि नंतरही शेकडो स्वातंत्र्यसैनिक अंदमानातील सेल्युलर तुरुंगात मारले गेलेत, अनेकांचे छळ झाले. यातले बहुतेक बंगाल प्रेसिडन्सी आणि बंगाल प्रांतातील होते. समकालीन तिथे दहदंडाने गेले त्यांची संख्या साधारणपणे 173 होती. इतर हजारो शिक्षा भोगत मेले. संन्यालसारख्या स्वातंत्र्यसैनिकांना तर दोनदा काळ्या पाण्याची शिक्षा झाली. इतरही अनेकांचा अपरिमीत छळ झाला. परंतु त्यातल्या कोणीही ब्रिटिशांकडे माफी मागितली नाही, त्यांच्यासमोर गुडघे टेकले नाही आणि यातल्या कोणाचीही सुटका झाली नाही.1,हृषीकेश कांजीलाल
2.बरेंद्र घोष
3.नंद गोपाळ
4.विनायक सावरकर
5.सुधीरकुमार सरकार
या क्रांतिकारकांनी 1913 मध्ये दया याचिका केली होती. सावरकरांची ही दुसरी दया याचिका होती. (ज्या याचिकेत 1911 साली अंदमानमध्ये आल्यावर अवघ्या सहा महिन्यात सावरकरांनी केलेल्या दया याचिकेचा उल्लेख आहे.)
वरील पाच कैदयांपैकी फक्त सावरकर आणि बरेंद्र घोष यांनी आपला क्रांतिकारक भूतकाळ पुसून टाकण्याची विनंती केली. इतर तिघांनी फक्त मानवतावादी वागणूक मिळावी अशी मागणी केली. त्यातही फक्त सावरकरांनी पुढे संपूर्ण आत्मसमर्पण केलं. याचे सारे रेकॉर्ड्स ब्रिटिशांनी स्वातंत्र्यानंतर खूप काळाने हळुहळु खुले केलेत.
याचा एक सरळ परिणाम असा झाला की, यातल्या असंख्य ब्रिटिशांसमोर माफी न मागणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांपैकी कुणीही स्वत:च्या छळाच्या कहाण्या बोलून किंवा लिहून सांगू शकले नाहीत. स्वातंत्र्यासाठी खरेखुरे बलिदान दिलेले अनेक जण अनाम राहिले त्याचे हेही कारण होते. सावरकरांपेक्षा अनन्वित छळ सहन करणारे इतर सर्व क्रांतिकारक तुरुंगात होते, पण त्यांनी ब्रिटिश सरकारकडे माफी मागून आपली सुटका करून घेतली नाही आणि परत येऊन ते स्वत: आपले चरित्र, स्वत:चे ‘काळे पाणी’ लिहू शकले नाहीत. ना त्यांना तिकडे कुणी चरित्रकार भेटला. त्यामुळे संन्याल असो किंवा इतर कोणताही राजबंदी; ज्यांनी ५० -५० वर्षं छळ सोसला, त्यांची बलिदानकथा आपल्यापर्यंत पोहोचूच शकली नाही. आता यावरही एक असा मुद्दा सावरकरभक्तांकडून पुढे केला जातो, की ‘माफी मागणे’ हा सावरकरांचा गनिमी कावा होता. मुळात, गनिमी काव्यासाठी कुणी पाच वेळा माफी मागत नाही. सावरकरभक्त नेहमी खुबीने सावरकरांचा ब्रिटनमधला एकच माफीनामा पुढे करतात, पण सावरकरांनी प्रत्यक्षात पाच माफीनामे दिले होते.
त्यातला पहिला १९११ साली (ज्याची प्रत नष्ट झाली आहे, पण ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध आहेत), दुसरा १९१३ साली ज्यात पहिल्या माफ़ीनाम्याचा स्वतः उल्लेख केलाय, तिसरा १९१४ साली (ज्यामध्ये सावरकरांनी पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांच्या बाजूने स्वयंसेवक म्हणून काम करण्याची तयारी दाखवली होती.), चौथा १९१९ साली, तर शेवटचा आणि पाचवा माफीनामा सावरकरांनी मार्च १९२० मध्ये दिला. सावरकरांच्या या पाच माफीनाम्यानंतर सहावा माफीनामा त्यांची पत्नी यमुनाबाई यांनी १८ एप्रिल १९२१ रोजी दिला. ज्या साऱ्याची दखल घेऊन शेवटी ब्रिटिशांनी सावरकरांची सुटका केली. ज्यामुळे ब्रिटिश सरकारचीही अखेर सावरकरांच्या माफीनाम्यांच्या सिलसिल्यापासून सुटका झाली.
माफी मागण्याचा हा तथाकथित गनिमी कावा म्हणजे सावरकर बाहेर आल्यावर पुन्हा क्रांतिकारकांच्या किंवा स्वातंत्र्याच्या कार्यात गुंतले असते तर त्याला गनिमी कावा म्हणणे कदाचित योग्य ठरले असते. पण सावरकरांनी बाहेर आल्यावर ना ब्रिटिशविरोधी कोणत्याही कृतीत आपला सहभाग नोंदवला, ना अशा कृतीला उत्तेजन दिले . उलट भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत ब्रिटिशांनाच सहकार्य केले. सावरकरांनी बाहेर येण्यासाठी संपूर्ण आत्मसमर्पण केले होते.एवढेच नव्हे, ब्रिटिश राजवटीचे प्रेम,आदर,आणि परस्पर मदतीचे संबंध प्रस्थापित करण्याचे नम्र प्रयत्न करण्याचे लेखी दिले. “Such an empire as is foreshadowed in the proclamation wins my hearty adherence”म्हणजे “उद्घोषणेत पूर्वचित्रित या साम्राज्याचे मनापासून पालन करतो” या शब्दात सावरकरांनी संपूर्ण आत्मसमर्पण केलंय.

पुढे तर ब्रिटिशांना हवी तशी द्विराष्ट्रवादाची संकल्पना जिनांच्या कितीतरी अगोदर सावरकरांनी १९३५ च्या हिंदू महासभेच्या अहमदाबाद अधिवेशनात मांडली आणि अखंड भारताच्या विभाजनाचा मार्ग ब्रिटिशांना मोकळा करून देण्यास मदतच केली. त्यामुळे सावरकरांच्या माफीनाम्याचा सिलसिला हा गनिमी कावा अजिबातच नव्हता.ते संपूर्ण कळवळून केलेलं आत्मसमर्पण होतं. इतर शिक्षा भोगत असणाऱ्या क्रांतिकारी सहप्रवाशांशी प्रतारणाच ती.

सावरकरभक्त सावरकरांचे उदात्तीकरण करताना एक गोष्ट लक्षात घेत नाही. ती म्हणजे सावरकरांचे सहकारी क्रांतिकारक माफी न मागितल्यामुळे बाहेर येऊ शकले नाहीत. त्यामुळे आपला छळ ते मांडू शकले नाहीत, सांगू शकले नाहीत. त्यांच्या झालेल्या या छळावर सावरकरांच्या माफीनाम्यांने मिळवलेला हा “विजय” आहे.

सावरकर तुरुंगातून बाहेर आल्यावर १९२६ मध्ये सावरकरांचे उदात्त चरित्र (आत्मचरित्र नव्हे!)‘द लाइफ ऑफ वीर सावरकर’ हे पहिल्यांदा बाजारात आले. त्याच्या अनेक आवृत्त्याही निघाल्या. अनेक वर्षांनंतर उघड झाले, की या चरित्राचा मूळ लेखक चित्रगुप्त हे दुसरेतिसरे कुणी नसून स्वत: सावरकरच होते. सावरकरांबरोबर तुरुंगात असणारे पण बाहेर न येऊ शकणारे इतर क्रांतिकारक आपली कथा कसे सांगू शकणार किंवा आपले चरित्र कसे लिहू शकणार?हे चरित्र वाचावे असेच आहे. वीर चित्रगुप्त!
सावरकरांनी तुरुंगातून बाहेर आल्यावर ‘हिंदुत्व’ आणि ‘हिंदूराष्ट्रा’ची एक नवीन फुटीर कल्पना उभी केली, ज्यामध्ये भारतीय मुस्लिमांना सावरकरांनी खलनायक म्हणून रंगवले. वास्तवात, भारतीय मुसलमानांनी एकंदरीत स्वातंत्र्ययुद्धात कित्येकदा सावरकरांपेक्षा अधिक बलिदान करून हातभार लावला होता. अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत मृत्यू पावलेल्या राजबंदींची नावे वाचतानाही आपल्या हे सहज लक्षात येते. परंतु ब्रिटिशांना मदत करताना हिंदू उच्चवर्णवादाचा झेंडा फडकवत ठेवणारी संघटना उभी करणे, हे सावरकरांना क्रमप्राप्त झाले होते. सावरकरांना ते नेमके कशा पद्धतीने साध्य करायचे होते, हे १९४८ मध्ये तत्कालीन लेखक आणि समाजसुधारक प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे (सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आजोबा) यांनी आपल्या लेखामध्ये लिहून ठेवले असल्याचे सदानंदराव मोरे यांनी लिहिलेले आहे. मोरे यांनी आपल्या ‘लोकमान्य ते महात्मा’ या पुस्तकात केशव सीताराम ठाकरे यांचे उतारे सुयोग्य स्पष्टीकरणासह दिलेले आहेत…

प्रबोधनकार ठाकरे लिहितात, ‘‘मराठी क्रांतिकारक तात्याराव सावरकर यांनी सन १९०८ मध्ये (म्हणजे ऐतिहासिक सत्याला मुरड घालून इतिहासाची चैतन्यप्रेरक कादंबरी किंवा काव्य बनवण्याचे आणि हिंदवी अथवा ब्राह्मण वीरवीरांगनांच्या अंगी असतील-नसतील ते सारे सद्गुण चिकटवून, त्यांना ‘अप टु डेट’ राजकारणी जाणिवेचे देशभक्त बनवण्याचे युग चालू असताना) लिहिलेल्या ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ ग्रंथाच्या कालपरवाच्या पुनर्जन्मापासून तर तो प्रकार पुन्हा बेगुमान नाचू लागला आहे.’’

ठाकरे यांचा कटाक्ष सावरकरांनी राष्ट्रीय इतिहासाच्या लेखनातून केलेल्या नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई यांच्या उदात्तीकरणावर आहे, हे वेगळे सांगायला नको. या देशभक्तांच्या बलिदानाबद्दल ठाकरे आदर व्यक्त करतात. पण त्यांचा लोकसत्ताक राज्य स्थापण्याचा इरादा होता, अशा अनैतिहासिक मांडणीवर ते आक्षेप घेतात. हाच आक्षेप ते वासुदेव बळवंत व खुद्द सावरकरांच्या ‘अभिनव भारत संस्थे’वरही घेतात. आणखी एक मौज म्हणजे सावरकरांनी आपल्या या ग्रंथात रंगो बापूजी या चांद्रसेनीय कायस्थ प्रभूला ब्राह्मण बनवला. त्याचाही समाचार ठाकरे घेतात. सावरकरांनी ही गोष्ट नजरचुकीने झाल्याचा खुलासा केला, हा भाग वेगळा. पण तरीही त्यांचे खाजगी चिटणीस दामले यांनी, ‘यापूर्वी ठाण्याच्या आठवले यांनी ही चूक निदर्शनास आणली होती, परंतु पुढे छापखान्यात मजकूर गेल्यावर काय भानगड झाली न कळे!’ असे ठाकरे यांना कळवले. त्यावर ठाकरे यांची प्रतिक्रिया, ‘सगळ्याच भानगडी! त्यात या भानगडीचे काय एवढेसे?’

ठाकरे यांच्या मते ‘‘आम्ही सांगू तोच खरा इतिहास, ठरवू तोच प्राणी देशभक्त, आमचेच पंचांग लोकमान्य, स्वदेशाभिमान काय तो आम्हांला ठावा, आम्हीच तो गावा नि इतरांना सांगावा, ब्राह्मणेतर कधीच गेले नाहीत त्या गावा, असा जो कांगावा या दांभिक हिंदुत्वनिष्ठांच्या ‘राष्ट्रीय’ ठणठणाटात दिसून येतो, त्यात सत्याभिमान, इतिहासभक्ती, साहित्यसेवा, हिंदूंचा उद्धार, लोकशाहीची विवंचना वगैरे काहीही नसून मयत पेशवाईच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या पुनरुद्धाराचा दुर्दम्य अट्टहास मात्र दिसून येतो.’’

पूर्वीच्या स्वातंत्र्य चळवळीत आणि गांधींच्या चळवळीत काय भेद आहे, हे स्पष्ट करताना ठाकरे लिहितात, ‘‘वासुदेव बळवंतांचा दीक्षाविधी घेणारे अनुयायी काय, अथवा सावरकरांच्या अभिनव भारताचे दीक्षित काय, एकजात सारे ब्राह्मणच होते. खरा हिंदुस्थान शहरात नसून खेड्यापाड्यांत आहे. तो शेतकरी, कामकऱ्यांचा कोट्यवधी बहुजन समाज उठवल्याशिवाय या शहरी शहाण्यांच्या पोशाखी चळवळी फुकट आहेत, हे बिनचूक हेरून काँग्रेसला अस्सल लोकशाही शक्ती बनवण्याची कामगिरी महात्मा गांधींनी बजावलेली आहे. गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसही लोकशाही स्वराज्यप्राप्तीची जबरदस्त शक्ती कशी बनली, हा इतिहास तुमच्या-आमच्या डोळ्यांपुढे घडलेला असल्यामुळे तो येथे सांगण्याची आवश्यकता नाही.”
सावरकरांच्या कल्पनेतेले हिंदू राष्ट्र हे वरवर पाहता चार्तुवर्णविहीन वाटले, तरी पूर्णत: ब्राह्मणवादप्रधान हिंदू राष्ट्र होते, कारण सावरकरांनी नेहमीच डार्विनच्या ‘बलिष्ठ तोच टिकेल’ या सिद्धांताला समाजशास्त्राच्या दृष्टीने बरोबर मानले होते आणि हिंदूराष्ट्राला ते लागू केले होते. इटलीमध्ये फॅसिझम, जर्मनीमध्ये नाझीझम, भारतात रा. स्व.संघ आणि सावरकरांची हिंदू महासभा या डार्विनच्या जीवशास्त्रीय सिद्धांताला समाजशास्त्रीयदृष्ट्या लागू करणाऱ्या संघटना. अशा वेळेला हिंदू राष्ट्रामध्ये बलिष्ठ म्हणजे टिकला पाहिजे म्हणजे ब्राह्मणवादी उच्चवर्णीय तोच टिकेल. कारण यात ‘इक्विटी’ आणि ‘इक्वॅलिटी’ला वावच नाही. बहुजन आणि दलित कसा टिकेल? एवढेच नव्हे, तर यात मानवतेलाही वाव नाही. किंबहुना ‘Urban Brahmanism’ स्थापन करणे, हाच त्यांचा खरा उद्देश होता. हिंसा त्या तत्वज्ञानात वर्ज्य नव्हती. परंतु, सावरकरांनी जे हेरले आणि नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जे उचलले व राबवले ते फार भयंकर होते.भारतात हूण, शक यांच्यापासून ते बौद्ध धर्मापर्यंत आलेल्या सर्व धर्मांना हिंदू ब्राह्मणवादाने आपल्या पंखाखाली घेतले आणि स्वतःत जिरवून टाकले. आपल्या जातिवादाच्या उतरंडीत त्यांचा नाश करून टाकला. परंतु, प्रथमच ‘Abrahmanic Religions’ने ब्राह्मणवादी हिंदू नेतृत्वाची गोची करून टाकली होती. सुरुवातीला मुस्लिम धर्माने आणि नंतर ख्रिश्चन धर्माने. पैकी ख्रिश्चॅनिटी हा ब्रिटिशांचा धर्म असल्यामुळे सावरकरांना त्याविरोधी काही करणे शक्य नव्हते. त्यामुळे मुस्लिमविरोधी बोलणे, करणे हेच सोयीचे होते, उपयुक्त होते आणि ब्रिटिशांच्या सेवेचे साधनही होते (ज्यातून ब्रिटिशांना हवी होती ती द्विराष्ट्रवादाची संकल्पना जोपासणे शक्य होते). आज आरएसएस-भाजप सरकारचे नेमके हेच झाले आहे. हिंदू ब्राह्मणवादाची सत्ता स्थापन करण्याकरिता ख्रिश्चॅनिटी आणि मुस्लिम धर्म हेच दोन अडथळे तेव्हाप्रमाणेच आजही आहेत. अमेरिका आणि बहुतेक पाश्चिमात्त्य देशांचा धर्म ख्रिश्चॅनिटी असल्यामुळेच फक्त मुस्लिमांना ‘सॉफ्ट टार्गेट’ करणे हेच आज भारतात सुरू आहे.

सावरकरांच्या काळात सावरकरांनी जातीभेदविरहीत हिंदू समाज निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला ती त्यांची ऐतिहासिक अपरिहार्यता होती, तीच अपरिहार्यता आरएसएसची आजही आहे. कारण अगोदर हूण, शक यांच्यापासून ते बौद्धधर्म आपल्यामध्ये रिचवण्याची ताकद हिंदू ब्राह्मणवादाने निर्माण केली आहे ती ताकद एक पवित्र पुस्तक, एक प्रेषित असलेल्या आणि एकसंध असलेल्या ख्रिश्चॅनिटी आणि इस्लामपुढे तोकडी पडली. याचे एक कारण म्हणजे हिंदू धर्मातील जातीयवादाची उतरंड हा एक मोठा कमकुवतपणा होता.शिवाय हिंदू धर्मात एक प्रेषित व एक पवित्र पुस्तक असे काही नाही. किंबहुना तो एकसंध धर्मच नाही. चार वेद, दहा उपनिषदे व भगवत गीता अशी पुस्तके आणि चर्वाक ते अष्टावक्रपर्यंत अनेक प्रेषित पुरुष हे एकीकडे सनातन सौंदर्य होते. त्याचा हिंदू धर्म होताना मनुस्मृतीरचित जीवनपद्धतीच्या आखणीमध्ये जातीयवादाची अमानुषता त्यात शिरली. जातीयवादात हिंदू धर्म हा ब्राह्मणवर्चस्ववाद मानणारा पुरुषप्रधान धर्म बनला. बौद्ध धर्माचे आव्हान जेव्हा त्याच्यासमोर उभे राहिले, तेव्हा ब्राह्मणांनी आपल्या जीवनपद्धतीत अनेक बदल केले. ते अगोदर मांसाहारी होते, जे नंतर शाकाहारी झाले. बुद्धाला विष्णूचा अवतार बनवला आणि बौद्ध धर्माला रिचवून टाकला. सावरकरांच्या लिखाणात बौद्ध धर्म विरोधाच्या खुणा दिसतात, ज्याचे कारण मुळात बौद्ध धर्माने हिंदू धर्मातल्या ब्राह्मणवादाला या भूमीत दिलेले आव्हान हेच होय. त्याचे तपशील सावरकरांनी हिंसा-अहिंसा असे काहीही दिलेले असो. त्यानंतर सावरकरांनी समोरासमोरचा शत्रू मानला, तो इस्लामला. सावरकरांची जातिभेदाच्या निर्मूलनाची गरज ही फक्त उपयुक्ततावादी होती. यामागे कोणतीही मूलगामी प्रेरणा त्यांना खुणावत नव्हती. त्यामुळे दलितांसाठी मंदिर बांधणे किंवा तत्सम बाबी, त्यांनी केलेल्या सुधारण ह्या मूलगामी सुधारणा नसून त्यात केवळ उपयुक्ततावाद होता.

१९४८ साली प्रबोधनकार ठाकरे यांनी सावरकरांबद्दल जे वर लिहिलेले आहे, त्यामध्ये १८५७ चे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक लिहिण्यापासून हिंदू धर्मातील ब्राह्मण्यवादाचे उदात्तीकरण करणे हाच उद्देश असल्याचे स्पष्ट केलेले आहे. त्याहीपलिकडे जाऊन सावरकरांच्या संपूर्ण राजकीय लेखनात आणि वर्तनात जो साध्यशुचितेचाही अभाव दिसतो तोही निव्वळ उपयुक्ततावादी आहे. उदा. ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात सावरकर सरळ सरळ शत्रूपक्षाच्या स्त्रियांवर बलात्कार करण्याचे समर्थन करतात आणि तसे आपल्या शत्रूंच्या बाबत न केल्याबद्दल आणि शत्रूच्या गोटातील स्त्रियांना सन्मानाने वागविल्याबद्दल ते चक्क छत्रपती शिवाजी महाराजांना दोषही देतात. कल्याणच्या सुभेदाराच्या ज्या सुनेला शिवाजी महाराजांनी परत पाठवले, तिच्याबद्दल सावरकरांनी असा उल्लेख केलेला आहे. शत्रूच्या स्त्रियांना पळवणे आणि त्यांच्यावर बलात्कार करणे हा परोधर्म आहे, असे सावरकर रावणाचा दाखला देत नमूद करतात. त्यामुळे सावरकरांना स्त्रियांवरील बलात्कारापासून रावणापर्यंत साध्य म्हणून काहीही चालत असे. त्यांच्या लिखाणात त्यांनी हे खुलेपणाने लिहिलेले आहे. त्यांनी स्वत:चेच चरित्र टोपणनावाने लिहिले, हाही त्याचाच एक भाग होय. साध्यसाधनशुचिताही त्यांनी कस्पटासमान मानली. त्यांचे साध्य काय होते? तथाकथित हिंदू राष्ट्र. हिंदू राष्ट्र म्हणजे कोणाचे राष्ट्र तर बलवानांचे राष्ट्र. साधा तर्क जरी बांधला तरी हिंदूंमधील सर्वात बलवान कोण? तर स्वाभाविकपणे ब्राह्मण. ब्राह्मणांनी वेळोवेळी स्वत:मध्ये बदल करून इतरांना रिचवले त्याचप्रमाणे आताही तेच करावे आणि न जिरवता येणाऱ्या इस्लामला आपला शत्रू मानावे, हे सावरकरांचे तत्वज्ञान. साधन म्हणून विज्ञाननिष्ठता, हिंसा, बलात्कार हे सर्व सावरकरांना मान्य होते, जे सावरकरांनी स्वत: लिहून ठेवलेले आहे. हिंदू धर्मातील जाती निर्मूलन हे सावरकरांचे उपयुक्ततावादी साधन होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे मानवतावादी साध्य नव्हते, हे लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. म्हणजे आज आरएसएस आणि भाजप ‘सावरकर-सावरकर’ का करते, ते आपल्या लक्षात येईल. सावरकरांच्या लेखनातील आणि हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेतील झेपणार नाहीत, अशा गोष्टी बाजूला काढून आरएसएस आणि भाजपने ‘उपयुक्त सावरकर’ आपले अंतिम मार्गदर्शक म्हणून निवडलेले आहेत. आरएसएस आणि भाजपला हिंदू ब्राह्मणवादी राष्ट्र बनवायचे आहे आणि त्याच वेळेस कोणत्याही प्रकारची साध्यसाधनशुचिता किंवा विवेक बाळगायचा नाही, हे सावरकरांच्या हिंदू राष्ट्र संकल्पनेला साजेसे आहे. सावरकरांप्रमाणे आपण जातिभेद पाळत नाही, असे आरएसएस म्हणते पण वास्तव काय आहे, ते आपण सारेच जाणून आहोत. शत्रूच्या क्रमामध्ये ब्राह्मणवादी हिंदू राष्ट्राच्या निर्दालन निकड तक्त्यामध्ये प्रथम मुस्लिम येतात, नंतर दलित, त्यानंतर बहुजन येतात. या सर्वांना साध्यसाधनशुचिता न बाळगता गावकुसाबाहेर ढकलणे, हे हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेचे थोडक्यात सार आहे. ज्याचे प्रॅक्टिकल सावरकर स्वत: कधी करू शकले नाही, ते आज चालू आहे.

एकीकडे आत्ता भाजपाला जो सावरकरांचा पुळका आलेला आहे, तो संधीसाधूपणाचा आहे. हा संधीसाधूपणा स्वत: सावरकरांच्या संधीसाधूपणाएवढाच बेमालूम आहे.वास्तवात सावरकर हयात असताना संघाने, तत्कालिन जनसंघाने (आताच भाजप) त्यांचा छुपा द्वेष केला, त्यांच्या लेखनाची आजतगायत हेटाळणी केली आहे. आताचे देशातील सरकार, आताचा मोदीकाळ, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्यांचा सावरकरांशी तसा वरवर पाहता अर्थाअर्थी संबंध नाही. पण आंतरिक संबंध अत्यंत घट्ट आहे.केवळ हिंदुत्व म्हटले म्हणजे सावरकर नव्हे. सावरकर हे “विज्ञाननिष्ठ हिंदुत्त्ववादी” असल्याचा त्यांचा स्वत:चा दावा होता. सावरकरांचा गोमूत्र, गाड्या शेणाने सारवणे, भगवे कपडे घालून मंदिरात पूजा करणे, ढोंगी बुवाबावांना पदावर बसवणे, कोणालाही साधु-साध्वीची उपमा देणे ह्याचा तिटकारा होता, भले तो उपयुक्ततावादी असेल. गायीला तर सावरकरांनी कधीच माता मानले नाही. अंधश्रद्धेने जखडलेल्या सनातन धर्माला आणि चार्तुर्वणाला सावरकरांनी कधीच आपलेसे मानले नाही. याचे मुख्य कारण साधनांच्या दृष्टीने सावरकरांना अशा हिंदू धर्माची उपयुक्तता वाटत नव्हती. याउलट, गर्दी गोळा करण्याकरिता अशा भ्रामक धर्माच्या अफूची उपयुक्तता जास्त आहे, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी राहिलेली आहे. संख्यात्मक हिंदू हा कर्मकांडाने गोळा करता येतो, तथाकथित विज्ञाननिष्ठा तिथे उपयोगाची नाही हे संघाने सावरकरांच्या हयातीतच ओळखले. त्यामुळे सावरकरांच्या तत्वज्ञानातली निष्ठुरता आणि वर्णवर्चस्ववादातील छुपी संकल्पना संघ आणि भाजपने उचलली, जी आज त्यांना “हिंदूराष्ट्रा”च्या उभारणीसाठी उपयुक्त आहे. सावरकरांनी अंदमानोत्तर आयुष्यात हिंदूंमधील चार्तुवर्णाला विरोध केला. परंतु, त्यांच्या लेखनातील निष्ठुरता, पुरुषप्रधानता, साध्यसाधनशुचितेला नाकारणे या साऱ्या गोष्टी हिंदू वर्णवर्चस्ववादी म्हणजेच ब्राह्मणवादी हिंदू राष्ट्राकडेच नेणाऱ्या आहेत. त्याला समतेची दिशा नाहीच.शिवाय, सावरकरांची विज्ञाननिष्ठता ही मूल्याधिष्ठीत नसल्यामुळे आधुनिक जगामध्ये आणि मानवी अधिकारांमध्ये तिचे अस्तित्व अत्यंत धोकादायक बनते. सावरकरांना आज भारतात राज्य करणाऱ्या नेत्यांप्रमाणेच (स्वतःच्या वगळता)मानवी अधिकारांबाबत कोणत्याही प्रकारची जाणीव नव्हती. त्यांच्या संपूर्ण लेखनात ते दिसून येत नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सावरकर हे मराठीतील लेखक होते, कवी होते आणि नाटककारही होते. परंतु, करुणा नसल्यामुळे त्यांचे सर्व क्षेत्रातील लेखन हे जड व शुष्क होते. त्यांच्या कवितांना गीते म्हणून मान्यता मिळाली, ते मंगेशकर कुटुंबीयांचा परिसस्पर्श झाला त्यामुळेच.त्यातील शुष्कता मंगेशकरांच्या संगीतरसाने ओथंबून गेली.

आज वास्तवात आपल्या डोळ्यासमोर पुरुषप्रधान, इस्लामविरोधी, उच्चवर्णवर्चस्ववादी कायदे आणि त्याची विवेकहीन अंमलबजावणी सुरू आहे. तो सावरकरांच्याच तत्वज्ञानाचाच एक भाग आहे. हेच सावरकरांचं स्वप्न होतं.सावरकरांच्या आयुष्यामध्ये दया, क्षमा, करुणा, शांती आणि अहिंसा या मूलभूत मानवी मूल्यांना शून्य स्थान होते. याउलट, छद्म, कपट, बळ, हिंसा आणि निष्ठुरता यांचा त्यांनी वारंवार गौरव केलेला आढळतो. मग आज संघाला आणि भाजपला ते आपले जवळचे वाटले, तर ते आश्चर्य काय? म्हणूनच सावरकर आज भाजप व आरएसएसला हवे आहेत.

सावरकरांनी अंदमानातून सुटून आल्यावर ब्रिटिशांना कायम सहकार्य केले (त्यावरून ब्रिटिशांची पाच वेळा माफी मागणे हे गनिमी कावा नव्हते, हे सिद्ध होते). एवढेच नव्हे, तर भारताच्या फाळणीला बॅ. महमद अली जीना यांच्याएवढाच हातभार लावला. जे सावरकरभक्त आज गांधीजींची हेटाळणी करतात, त्या गांधीजींनी फाळणीला खरे तर विरोध केला आणि दया, क्षमा, करुणा, शांती आणि अहिंसा या मानवी मूल्यांना भारतीयांच्या आयुष्यात सर्वोच्च स्थान मिळवून दिले. गांधीजींनी मानवी आयुष्यामध्ये उच्च दर्जाच्या साध्याकरिता साधनेही महत्त्वाची असतात, साध्यसाधनशुचितेएवढे काहीच पवित्र नाही, हे शिकविले त्या गांधीजींची हत्या सावरकरांचे कट्टर अनुयायी असलेल्या नथुराम गोडसे, नारायण आपटे आणि दिगंबर बडगे वगैरेंनी केली. स्वत: सावरकर नंतर सुटले असले, तरी ते गांधीहत्येत आरोपी होते. सर्व हिंदुत्ववादी शक्तींचे गुणअवगुणांचे मूळ पुरुष सावरकरच होत. सावरकर आणि त्यांचे हे सर्व सहकारी, संघातील सर्व समविचारी हे उच्चवर्णीय, उच्चशिक्षित हिंदू होते. आपण काय करत आहोत, याची पूर्ण जाणीव त्यांना होती (जशी बाबरी मशिद पाडणाऱ्यांना होती!). त्या अर्थाने गेली ७० वर्षे भारतात राज्य करणाऱ्या वेगवेगळ्या पक्षांनी, विचारांनी, नेत्यांनी सावरकर आणि संघविचाराबद्दल एकंदरीत भयंकर भोळसटपणा दाखवला, त्यामुळे आज देश संघाच्या राज्यात (संघराज्यात नव्हे!) आणि सावरकरांच्या छायेत बेभरवशाचे आयुष्य जगत आहे.

raju.parulekar@gmail.com

********************
विनायक दामोदर सावरकर यांना ‘वीर’ हे विशेषण १९२० मध्ये प्रथम लावण्यात आले. ‘भाला’कार भोपटकरांनी ते पहिल्यांदा वापरले. आणि ते रूढ झाले. अगदी आजसुद्धा त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणूनच ओळखले जाते. परंतु सावरकरांच्या अस्सल कागदपत्रांच्या आधारे सावरकर हे ‘स्वातंत्र्यवीर’ नव्हे, तर ‘ *माफीवीर* ’ असल्याची मांडणी अभ्यासक करतात. ‘द वीक’ या देशातील जबाबदार नियतकालिकाने जानेवारी २०१६ मध्ये यासंदर्भातील माहिती पुढे आणली आहे. ती ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे मांडली आहे. आणि ती आजवर कुणी खोडून काढल्याचे ऐकिवात नाही.

केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार असताना २००३मध्ये संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सावरकरांचे तैलचित्र लावण्यात आले. महात्मा गांधींच्या तैलचित्राच्या अगदी समोर. भारतीय संसदेच्या इतिहासात काँग्रेस आणि इतर विरोधकांनी बहिष्कार घातलेला हा एकमेव समारंभ आहे. हा विरोध केवळ राजकीय स्वरुपाचा नव्हता तर, स्वातंत्र्यचळवळीला विरोध करणाऱ्या सावरकरांना विरोध करण्याची भूमिका त्यामागे होती.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या वेबसाइटचे अनावरण झाले, तेव्हा त्यांनी पहिला ब्लॉग सावरकरांना अर्पण केला. यावरून लक्षात येते की ते भाजपवाल्यांना प्रिय आहेतच, परंतु कोणत्याही प्रकारच्या अभ्यासाचे आणि अभ्यासावर आधारित वस्तुनिष्ठ माहितीचे वावडे असलेल्या शिवसेनेलाही ते तेवढेच प्रिय आहेत. त्याचमुळे शिवसेना अनेक वर्षांपासून सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करीत आहे.

सावरकरांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च पुरस्कार देण्याची मागणी जोर धरू लागल्यावर ‘द वीक’ या साप्ताहिकाने अस्सल कागदपत्रांच्या आधारे सावरकरांच्या ‘वीर’ विशेषणाचा तपशीलवार उलगडा केला. या साप्ताहिकाचे तत्कालीन प्रतिनिधी निरंजन टकले यांनी हा विशेष स्पेशल रिपोर्ट लिहिला आहे. टकले हे मूळचे नाशिकचे. त्यांना सावरकरांच्याबद्दल प्रेम आणि आपुलकी होती. त्यापोटीच ते सावरकरांच्यासंदर्भात माहिती घेत, कागदपत्रे तपासत राहिले. प्रेमापोटी केलेला प्रयत्न होता. मात्र त्या प्रयत्नामध्ये त्यांना जी माहिती मिळत गेली, ती पाहिल्यानंतर त्यांचा या स्वातंत्र्यवीराच्या कथित पराक्रमाच्या गोष्टींबद्दल पुरता भ्रमनिरास झाला. ब्रिटिश सत्तेविरुद्ध त्यांनी संघर्ष केला नाही, तर शिक्षेतून माफी मिळण्यासाठी वारंवार दया याचिका केल्या.
केंद्रातील सरकार नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासंदर्भातील कागदपत्रांवरून राजकारण करीत असतानाच निरंजन टकले सावरकरांच्या कागदपत्रांकडे वळले होते. त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत गेल्या.

सावरकरांच्यासंदर्भात श्रीकांत शेट्ये यांचे ‘माफीवीर सावरकर’ नामक पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यात त्यांनी सावरकरांचे माफीनामेही दिले आहेत. ते असे आहेत –

‘मी घराबाहेर पडून बिघडलेला उधळ्या खर्चिक मुलगा आहे. मायबाप ब्रिटिश सरकारच्या पंखाखाली सुरक्षित रहाण्यासाठी माझी अंदमानच्या तुरुंगातून सुटका करावी. मी १९११ मध्येही दयेचा अर्ज केला होता. त्याचाही सहानुभुतीपूर्वक विचार करून दयाळू आणि परोपकारी ब्रिटिश सरकारने माझी सुटका केली तर इंग्रज सरकारचा मी जन्मभर पुरस्कर्ता राहीन. जोपर्यंत आम्ही (नागरिकच) तुरुंगात आहोत, तोपर्यंत इंग्लंडच्या राजेसाहेबांच्या भारतातील रयतेच्या लाखो घरकुलात आनंद आणि समाधान कसे लाभेल? कारण ते आणि आम्ही एकाच रक्ताचे आहोत. पण आमची सुटका झाली तर सारी रयत हर्षाने आरोळ्या ठोकील आणि शिक्षा सूडबुद्धी न ठेवता माफी आणि पुनर्वसनावर भर देणाऱ्या सरकारचा जयजयकार करील.’
….

‘एकदा मी स्वत:च सरकारच्या बाजूने झालो, की मला गुरूस्थानी मानून रक्तरंजित क्रांतीचे स्वप्न बघणारे भारतातील व परदेशातील हजारो तरुण पुन्हा ब्रिटिश सरकारच्या बाजूने येतील.’
….

‘माझी भविष्यातील वागणूक सरकारला अनुकूल राहील. इंग्रज सरकारला ज्या पद्धतीने माझ्याकडून सेवा करून घ्यावीशी वाटेल, त्या पद्ध्तीने काम करण्यास मी तयार आहे. मला तुरुंगात ठेवून सरकारला काय मिळेल? यापेक्षा मला सोडाल तर त्याहीपेक्षा जास्त फायदा सरकारचा होईल. माझ्यासारखा वाट चुकलेला पुत्र आपल्या पितारुपी ब्रिटिश सरकारच्याच दरबारात नाही येणार तर कुठे जाणार?’

सावरकरांचा १४ नोव्हेंबर १९१३चा हा माफीनामा भारत सरकारच्या अर्काइव्हजमध्ये असल्याचे शेट्ये यांनी नमूद केले आहे. टकले यांनी म्हटले आहे की, सावरकरांनी इंग्रज सरकारकडे एखादे-दुसरे माफीपत्र दिले नाही, तर एकूण सात माफीपत्रे दिली आहेत.
सावरकर चार जुलै १९११ रोजी तुरुंगात दाखल झाले. आणि माफी मागणारे पहिले पत्र त्यांनी ३० जुलै १९११ रोजी लिहिले. पहिले सहा महिने सावरकरांना एकट्याला एका सेलमध्ये ठेवले होते. त्या काळात त्यांना कोणतेही काम सोपवले नव्हते. म्हणजेच त्यांचा छळ वगैरे काही होत नव्हता. फक्त त्यांना कुणाला भेटता येत नव्हते.
सावरकरांनी सुमारे पंचवीस वर्षे तुरुंगात काढल्याची चर्चा केली जाते. प्रत्यक्षात ते नऊ वर्षे दहा महिने तुरुंगात होते. या काळात त्यांनी स्वतः सात माफीपत्रे लिहिली. आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्यातर्फे मुंबई सरकारकडे तीन माफीपत्रे लिहिली. सावरकरांच्या पत्रांची भाषा पाहिली तर ती किती आर्जवी आणि ब्रिटिश सरकारची भलावण करणारी आहे, हे लक्षात येते आणि ती वाचून आश्चर्यही वाटते.
महत्त्वाची बाब म्हणजे हे सावरकरांच्यावरचे आरोप नाहीत. इतिहासाच्या पानांमध्ये दडलेले हे पुरावे कागदपत्रांच्या आधारे पुढे आणण्यात आले आहेत. यातील काही गोष्टी जुन्या असल्या तरी काही नव्याने पुढे आल्या आहेत. टकले यांनी त्यासाठी २१ हजार कागदपत्रांचा अभ्यास केला.

सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘येणाऱ्या काळात ब्रिटिश साम्राज्याला हिंदूंच्या मदतीनेच समान ध्येय ठरवावे लागेल. हिंदू महासभा आणि ब्रिटिशांनी समान उद्देश ठेवून काम केले पाहिजे.’

सावरकरांच्या या पत्रातून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे, काँग्रेस ही त्या काळात राष्ट्रीय चळवळ होती. रुढार्थाने राजकीय पक्ष नव्हता. म्हणजेच काँग्रेस आणि मुस्लिमांना विरोध करणे हा समान उद्देश सावरकरांनी सूचित केला होता. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये १९४२च्या चलेजाव चळवळीला विशेष महत्त्व आहे. या चळवळीला सावरकरांनी जाहीरपणे पत्रक काढून विरोध केला होता. एवढेच नाही, तर त्या काळात सावरकरांचे कार्यकर्ते राष्ट्रीय चळवळीच्या विरोधात पोलिसांना म्हणजे ब्रिटिश सरकारला माहिती पुरवत होते. म्हणजे महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात, ब्रिटिशांचे खबरे म्हणून सावरकरांचे अनुयायी काम करीत होते. ‘रिस्पॉन्सिव्ह को-ऑपरेशन’ अंतर्गत ब्रिटिश सरकारला मदत करायची, असे त्यांचे धोरण होते.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंग्रज सैन्यात लष्कर भरतीसाठी हिंदू महासभेने रिक्रूटमेंट बोर्डस् तयार केली होती. जपान भारतावर आक्रमण करणार, असा प्रचार केला जात होता. जपान त्यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मदत करत होता आणि भारताला मदत करण्यासाठी नेताजी जपानच्या मदतीने आक्रमण करणार होते. म्हणजे नेताजींच्या विरोधात सावरकर उभे ठाकले होते.

तुरुंगातून सुटल्यानंतर कोणत्याही राजकीय आंदोलनात सहभागी होणार नसल्याची हमी सावरकरांनी दिली असली तरी सामाजिक सुधारणेच्या नावाखाली त्यांचे राजकीय कार्य सुरूच होते. हिंदू महासभेचे अनेक राजकीय कार्यक्रम होत होते. आणि ब्रिटिशांना सोयीचे असतील अशा कार्यक्रमांना परवानगीही मिळत होती. हिंदू महासभेच्या धर्मांतराच्या किंवा शुद्धीकरणाच्या कार्यक्रमांना परवानगी मिळत होती.
सावरकरांच्या अटकेसंदर्भातही विविध प्रवाद आहेत. नव्या माहितीनुसार त्यांना १३ मार्च १९१० रोजी लंडनमध्ये अटक झाली. नाशिकचे तत्कालीन कलेक्टर जॅक्सन यांच्या हत्येसाठी मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. अनंत कान्हेरेनी ज्या पिस्तूलाने जॅक्सनची हत्या केली ते पिस्तूल सावरकरांनी लंडनहून पाठवले होते. त्यांच्यावर दोन आरोप होते. खून आणि खुनाचा कट रचणे. त्यासाठी प्रत्येकी पंचवीस वर्षांच्या अशा दोन जन्मठेपेच्या शिक्षा त्यांना सुनावण्यात आल्या होत्या.
काळ्यापाण्याची शिक्षा झालेल्या प्रत्येक कैद्याचे जेल हिस्टरी तिकीट असायचे. त्यामध्ये त्याचा गुन्हा, शिक्षा आणि त्याला दिलेल्या कामाचा उल्लेख असायचा. सावरकरांच्या या तिकिटावर कैदी नंबर ३२७७८, सेल ५२, लेव्हल ३ असा उल्लेख होता. त्यांचा भाऊ गणेश आणि बाबाराव हेसुद्धा त्यांच्यासोबत तुरुंगात होते.

स्वातंत्र्यसैनिक त्रैलोक्यनाथ चक्रवर्ती यांनी लिहिले आहे की, जेलमधील राजकीय कैदी दोन गटामध्ये विभागले होते. नेमस्त आणि जहाल किंवा अतिरेकी (मॉडरेट आणि एक्सट्रिमिस्ट). सावरकर बंधू, बंगाली क्रांतिकारक बरिंद्र घोष आणि इतर काही कैदी जे आधी आले होते, ते छळवणुकीने त्रासले होते. ते आमच्या संभाव्य चळवळीत सहभागी झाले नाहीत. सावरकर बंधू आम्हाला खासगीत प्रोत्साहन देत होते, परंतु उघडपणे आमच्यासोबत येण्यास तयार नव्हते.

अंदमानमध्ये आलेल्या राजकीय कैद्यांपैकी फक्त सावरकर बंधू आणि बरिंद्र घोष या दोघांनी इंग्रजांकडे दयेची याचना केली. सावरकरांनी केलेल्या दयेच्या याचनेच्या सहा तारखा उपलब्ध आहेत, त्या- तीस ऑगस्ट १९११, चौदा नोव्हेंबर १९१३, चौदा सप्टेंबर १९१४, दोन ऑक्टोबर १९१७, चोवीस जानेवारी १९२० आणि तीस मार्च १९२०. याशिवाय सावरकरांच्या पत्नीनेही जुलै १९१५, ऑक्टोबर १९१५ आणि जानेवारी १९१९ मध्ये मुंबई सरकारकडे तीन माफीपत्रे सादर केली होती.
…..……..

यासंदर्भातील सगळी वस्तुस्थिती विचारात घेऊन परिस्थितीचे मूल्यमापन करावे लागेल. सावरकरांनी सुमारे दहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा भोगली ही वस्तुस्थिती आहे. परंतु विरोध करणारांचे म्हणणे असे आहे की, सावरकर माफी मागून बाहेर पडले तरी ते स्वातंत्र्यवीर, मग माफी न मागता अंदमानमध्येच ज्यांनी देशासाठी प्राण सोडले त्या वीरांना काय म्हणायचे ? माफी मागून सुटका करून घेतलेल्या सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हटल्यामुळे देशासाठी प्राण सोडलेल्या त्या अनेक वीरांचा अपमान ठरतो. अर्थात असे कोणतेही मूल्यमापन आजच्या काळात करणे योग्य ठरणार नाही, किंबहुना ते सावरकरांसह इतरांवरही अन्याय करणारे ठरू शकेल.

सावरकर विरोधकांचे आणखी एक म्हणणे असे की, माफी मागणाऱ्या सावरकरांना भारतरत्न द्यायचे असेल तर फासावर गेलेल्या भगतसिंग-राजगुरु-सुखदेव यांच्यासह अनेक वीरांचा अपमान ठरतो.

विषयाला अनेक बाजू आहेत. भावनेच्या आहारी न जाता त्या समजून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. सावरकरांना भारतरत्न द्यावे अशी मागणी करणारांची बाजू आहे तशीच विरोधकांचीही एक बाजू आहे. शिवसेनेसारख्या पक्षाने केवळ उथळ भावनिक राजकारण करण्यापेक्षा विषय नीट समजून घेऊन भूमिका घेतली पाहिजे. नाहीतर महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणात अनेक गफलती होत राहतील.
==============
*अंधारातील सावरकर*...

*सावरकर आणि त्यांच्या पत्नी यमुनाबाई* यांच्या बद्दल तर आपण सर्वांनाच माहित असेलच.
*सावरकरांनी यमुनाबाई* अर्थात माई यांच्याशी *विवाह* केला तो केवळ *पैशा खातर* आणि हि बाब स्वतः यमुना बाईंनाही माहित होती. कारण यमुना बाईंचे वडील *भाऊराव चिपळूणकर हे त्यांच्या मानाने श्रीमंत होते, आणि भाऊराव हे सावरकरांच्या घरचा सर्व भार उचलत असत.*

मात्र *यमुनाबाई* सावरकरांच्या *दुसऱ्या पत्नी* होत्या. *पहिल्या लग्नाची हि गोष्ट इतिहासाच्या अंधारात जाणीवपूर्वक झाकून ठेवण्यात आली*..

गेल्या वर्षी लंडन च्या *_Permanent Court of Arbitration_* (जेथे सावरकर *कैदेत* होते) आणि राष्ट्रीय संग्रहालयाने मिळून एक पुस्तक प्रसिद्ध केले, त्यात त्या संग्रहालयातील वस्तू व त्याच्याशी निगडीत ईतिहास लिहिण्यात आला आहे. न्यायमूर्ती *_M. Beernaert_* यांच्या कडे असलेल्या पत्रांचा यात समावेश आहे. सावरकरांनी केलेल्या पत्रव्यवहारावर आधारित एका *_Chapter_* मधील हा थोडासा भाग-

यमुना बाईंच्या आधी त्यांची *पत्नी* होती *“कासाबाई”* (सावरकरांच्या मनाविरुद्ध त्यांच्या *आत्याने* लावून दिलेले हे लग्न)
तर सावरकर लंडनला गेल्या नंतरची हि कहाणी -

*सावरकरांची लंडन मध्ये एक मैत्रीण होती.* तिचे नाव *ज्युडी केट* (सर क्रिस्टल रोब यांच्या पुस्तकात *"सेरेना हुक"* असा उल्लेख आहे), ती तिथल्या *लायब्ररी* मध्ये *सफाई कामगार* होती. *सावरकरांपासून तिला दिवस राहिले होते.* मात्र सावरकरांनी ते नाकारले, पण *बलात्काराचे आरोप सिद्ध झाले आणि त्यामुळेच त्यांना लंडन इथल्या जेलची हवा खावी लागली होती*.

हि बातमी त्यांच्या सोबत राहणाऱ्या भाऊसाहेब रानडे यांनी पत्राद्वारे शिवरामपंत परांजपे यांना कळवली. (लोकमान्य टिळक व "काळ" वृत्तपत्राचे संपादक शिवराम पंत यांनी त्यांना सरदार सिंघ राणा यांची रु २००० ची शिष्यवृत्ती मिळवून दिली होती.) त्यानंतर सरदार सिंघ राणा यांनी सावरकरांना कुठलीही मदद केली नाही.
*भारतीय वृत्तपत्रांनी मात्र सावरकरांनी लंडन मध्ये स्वदेशी चळवळ चालवली म्हणून अटक झाल्याचे चित्र निर्माण केले. 😆😆 (अर्थात स्वदेशी चळवळ स्वदेशात म्हणजे भारतात करायची सोडून लंडन मध्ये करायची गरज त्यांना का वाटली याच आजही समाधान कारक उत्तर मिळत नाही*)

इकडे *कासाबाई* अक्षरशः लंकेच्या पार्वती झाल्या होत्या. सावरकरांचा मित्र *शंकरलाल कनोजिया* (याचा मुंबई मध्ये कपड्याचा छोटेखानी व्यवसाय होता.) तर शंकरलाल सुद्धा सावरकरांच्या घराचा भर आपल्या परीने सांभाळत असत.

*ज्युडी केटची* हि बातमी जेव्हा *कासाबाई* यांना कळली तेव्हा त्यांना अतिशय दुख झाले. त्यांनी *सावरकरांना सोडण्याचा निर्णय घेतला व त्यांनी तसे शंकरलाल कनोजिया यांना हि सांगितले*.
आणि अखेर सावरकर लंडनच्या जेल मध्ये असतांना जे नको व्हावयास हवे तेच झाले. *कासाबाई व शंकरलाल यांचे मैत्रीचे संबंध प्रेमात रुपांतरीत झाले.* सावरकरांनी त्यांना *पत्नी समान वागणूक कधी दिलीच नसावी बहुतेक*. मानसिक सुखाच्या शोधात असणाऱ्या कासाबाईना शंकरलालने सावरले व तीस मुंबई इथल्या आपल्या घरी घेऊन आले. (कैरेल स्तोडोला यांच्या पुस्तका नुसार तिथल्या *ब्राम्हण* समाजाने त्यांना लाथाडल्यानंतर १ वर्षांनी ते सुरतला निघून गेले .)

ही गोष्ट जेव्हा सावरकरांना समजली तेव्हा त्यांना अतिशय दुःख झाले. *आपली पत्नी परपुरुषा सोबत पळून गेली हि गोष्ट लोकांपर्यंत पोहचू देऊ नये अशी विनंती त्यांनी आपल्या  नातेवाईकांना केली*. त्यांचे भारतातले सहकारी मित्र *माधव गोडबोले* व त्यांच्या पत्नी *कस्तुरीबाई* यांचे पत्र आजही लंडन येथील संग्रहालयात आहे. (१९९३ साली भारतात सावरकरांच्या पत्रांचे एक पुस्तक इंग्रजी भाषेत प्रसिद्ध होणार होते मात्र ते प्रसिद्ध होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेआणि जे प्रसिद्ध झाले ते 'त्या' सर्व पत्रांच्या व्यतिरिक्त होते.)

लंडनहून परतल्यावर त्यांनी *दुसरा विवाह* केला तो *यमुनाबाई* अर्थात *माई* यांच्याशी.
आपल्या मृत्यू पश्चात त्यांनी एकाही मुलाला आपल्या संपत्तीतला एक पैसाही दिला नाही (सावरकरांनी आपली संपत्ती गोर-गरिबांना वाटली असा प्रचार (खरे तर अप-प्रचार) केला गेला.) त्यांचे वंशज स्वतःला सावरकरांचे वंशज जरी म्हणत असले तरी खुद्द त्यांनाही याची खात्री नाही कि ते *१००%* सावरकरांचे वंशज आहेत, कनोजियाचे आहेत कि आणखी कुणाचे.. ❓

(ज्या दिवशी सरकारने सचिन तेंडुलकरला ' भारतरत्न ' पुरस्कार दिला त्याच वेळी त्याची किंमत सरकारने कमी केली आहे .आता सरकारने खुशाल हा पुरस्कार कोणालाही दिला तरी त्याचे विशेष असे काही भारतीय लोकांना वाटणार नाही ....😷 )
===+++++++
काळ्यापाण्याच्या शिक्षेचे कैदी
~~~~~~~~~~~~~~~

लेखक बबन फाले, नागपूर,यांनी लिहिलेल्या "क्रांतीधाम" या पुस्तकातील माहिती! लोकापर्यंत अजूनही न पोचलेले सत्य. लेखक स्वतः २९ वर्षे अंदमान निकोबार येथे शिक्षण विभागात नोकरीला होते. त्यांना तिथे जी माहिती मिळाली त्या आधारे त्यांनी "क्रांतीधाम" हे पुस्तक लिहिले आहे.  खालील 114 सर्व राजकीय कैदी आहेत. बहुजनातले हे कैदी पण देशासाठी लढले व बलिदान देवून अमर झाले. त्यांची दखल कधीच कोणी घेतली नाही.
 -----------------------
काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेले महाराष्ट्रातील हे स्वातंत्र्यसैनिक. अंदमानात राहिले व अंदामानातच मेले.

१.अण्णाजी,
२.भिमाजी
३.बागल यदु पाटील
४.भीमराव
५.आत्माराम सन्तु भोसले
६.बाबाजी भुजंग भोसले
७. राजू खंडू भोसले
८. रघु मानाजी भोसले
९.विठू हंगू भोसले
१०. व्याकात्राव भोसले
११. बिरबत कुणबी
१२. अन्न नाथु
१३. बाळकृष्ण
१४. बारकू
१५. भीमा
१६.गानू बापू चव्हाण
१७. कृष्णाप्पा गोपाल चव्हाण
१८. महादेव चव्हाण
१९. दामोदर आबाजी
२०. दत्तू नथु
२१. दामू सरमळकर
२२. नारायण देसाई
२३. पांचाली गोविंद देसाई
२४. राघोबा देसाई
२५.देवाजी शिरसाठ
२६. देवजी गायकवाड
२७. गानू सावंत
२८. गणेश महाराज
२९. गणू सखाराम.
३०. हरिभाऊ गरबेद
३१. विठू गवळी
३२. हनुमंत घाटगे
३३. संत साली गोपाल
३४. गोविंद
३५. गोवर्धन
३६. गोविंद महार
३७. गोविंद विठू
३८. गोविंद गोविंद
३९. हरी
४०.देवजी हिंदालकर
४१. होनाजी
४२. रघु जाधव
४३. सुभाना बापू जाधव
४४. जयराम राजे
४५. शिवाजी अभिमन्यु
४६. बाजी जोरेकर
४७. अन्न नथु
४८. गणाजी कबरे
४९. अन्न बापू कदम
५०. राम कदम
५१. रावजी काळजी कदम
५२. गोपाल कार्सोवकर
५३. जिल्लू कोचारकर
५४. गोपाल कोकामकर
५५. मान्या कोळी
५६. बोंबी कोकमकर
५७. विठू सातवजी कुंभार
५८. गिरवार कुणबी
५९. जवाहर कुणबी
६०. हैबतराव आप्पा महाडिक
६१. विठू बहिरू महल्ले
६२. अप्पा मालवणकर
६३. नरसिह माने
६४. मावजी
६५. मावजी धुमाळ
६६. म्हसकर रावजी लीन्गोजी नाईक
६७. तात्या मोहिते
६८. लिंब भवानी मोरे
६९. मोहन
७०. भीमा नाईक
७१. बी.वाय नाईक
७२. गंगा एक्का नाईक
७३. नारोजी लीन्गाजी नाईक
७४. सोमिया जत्रा नाईक
७५. नालाजी वारादिकीर
७६. नाना चीलोजी
७७. व्यंका पवार
७८. बापू पाइप्कर
७९. पांडू सिंगीकर
८०. भाऊ कान्जोरा पाटील
८१. भाऊ हरजी पाटील
८२. भिल्ल अत्त्या पाटील
८३. गरिब्दास पाटील.
८४. इत्तु पाटील
८५. खुशाल गोविंद पाटील
८६. मावजी अर्जुन पाटील
८७. पांडू धोंडी पाटील
८८. त्र्यंबक हरी पाटील.
८९. जीवासा भीरु पाटील
९०. रामजी जगताप
९१. राम परब
९२. रामराव
९३. भिकाजी रावनेकर
९४. गोपाल साळवी
९५. साधू
९६. सन्तु चंदू
९७. बाबाजी सावंत
९८. गणू सावंत
९९. मनु अप्पा सावंत
१००. पुताजी बाबुराव सावंत
१०१. त्र्यंबक सावंत
१०२. विश्राम सावंत
१०३. नारायण पिराजी शिंदे
१०४. दोन्द सावंत
१०५. राम रघु शिंदे
१०६.बापू नारोजी थोरात
१०७. तुकाराम कृष्णाजी
१०८. रघु त्र्यंबक
१०९. बालाजी विलोबा
११०. बाबाजी विठा
१११. विठोबा
११२. विठोबा जुनकर
११३. वित्ठू
११४. वित्तू बाबा

या स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन! !
=====+++++
स्वातंत्र्यवैरी विनायक दामोदर सावरकरांना ब्रिटिश सरकार प्रति महिना रु.६०/- पेन्शन नाही तर मासिक पेमेंट देत होते.

कारण पेन्शन हे केलेल्या सेवेनंतर दिले जाते तर पेमेंट हे करीत असलेल्या सेवेसाठी देण्यात येते.

प्रत्यक्षात सावरकरांनी रु. ५००/- प्रति महिना पेमेंटच्या मागणीचा तगादा ब्रिटिश सरकारकडे लावला होता. परंतु, ब्रिटिश सरकार सावरकरांची लायकी ओळखून असल्यामुळे व लायकी नुसारच पेमेंट देण्याचे ब्रिटिश सरकारचे तत्व असल्याने ती मागणी नाकारण्यात आली.

सावरकरांनी अंदमानच्या जेलरमार्फत व्हाईसरॉयला सादर केलेल्या त्यांच्या निरनिराळ्या माफीपत्रांत तुरुंगवासातून सोडल्यास ब्रिटिश सरकारची प्रामाणिकपणे निष्ठापुर्वक कसोशीने  सेवा करण्याची हमी दिली होती. याबाबतची बोलणी जेलरच्या मध्यस्तीने झाली व नासिकचा कलेक्टर जॅक्सन याच्या खूनाच्या कटात सामील असल्यामुळे सावरकरांना झालेली ५० वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा १० वर्षातच माफ झाली व सावरकर इंग्रजांचे पगारी एजंट म्हणून काम करु लागले.

सदर ६०/- रुपये प्रति महिना पेमेंटच्या तसेच ब्रिटीश सरकारकडून वेळोवेळी उकळलेल्या मोठमोठ्या रक्कमांच्या  बदल्यात  सावरकरांनी इतर गुप्त कामगि-याबरोबरच ब्रिटिश सरकारसाठी हेरगिरी केली, फुटिर व द्वेषमुलक हिंदुत्ववादी तत्वज्ञानाची मांडणी केली, गांधीजीं व काँग्रेसची प्रछन्न बदनामी करून त्यांना विरोध केला, ब्रिटिशांच्या फोडा व झोडा नीतीचे माध्यम बनले, ब्रिटिशासाठी सैनिकी भरतीच्या मोहिमा चालविल्या, नाना पाटील यांच्या प्रति सरकारची हेरगिरी केली, हिंदू-मुस्लिम दुहीची बिजे पेरली, मोहंमद अली जीना यांच्या बरोबरीने हिंदू व मुस्लिम द्विराष्ट्रवादाचा पाठपुरावा केला, जीनांच्या मुस्लिम लीग सोबत ४ प्रांतात संयुक्त सरकारे स्थापन केली, हिंदुराष्ट्राची मागणी करुन भारताच्या फाळणीसाठी वातावरण निर्मिती केली, देशात मुस्लिमाविरुध्द विद्वेष, अशांतता व हिंसा पसरविली,  त्यांचा मुस्लिमांविरुध्द जहरी दृष्टीकोन इतक्या पराकोटीचा होता की मराठीत सुमारे २५% फारशी व अरबी शब्द असल्यामुळे त्यांचे उच्चाटन करण्यासाठी मराठी भाषाशुद्धीची चळवळही सुरू करुन मराठी भाषा बोजड व अनाकलनीय करण्याचा प्रयत्न केला, संस्थानिकांना भारतात सामिल न होता स्वतंत्र राहाण्यासाठी चिथावण्या दिल्या आणि नेपाळच्या राजाला भारतावर आक्रमण करून भारताचा हिंदू सम्राट होण्याचे आमंत्रण सुध्दा दिले.

गुप्तसेवासाठी ब्रिटिशाकडून मिळालेल्या पैशातून सावरकर सावकारीचा धंदा करीत होते. नथुराम गोडसे हा सुद्धा त्यांच्या अनेक ऋणकोपैकी एक होता.

देशभर अस्पृश्यतेच्या विरुद्ध चळवळी सुरु असताना सावरकर हे अस्पृश्यांचा विटाळ नको म्हणून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मंदिरे बांधून देण्याच्या गोष्टी करीत होते.

सावरकरांनी गुळचट देशभक्तीची पुळचट पुस्तके व गाणी लिहिली खरी पण त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात ना कधी जय हिंद म्हटले, ना कधी भारत माताकी जय चा नारा दिला,  ना कधी इन्किलाब झिंदाबाद म्हटले, ना कधी  वंदे मातरम् म्हटले, ना कधी जन गण मन म्हटले. इतकेच नव्हे तर भारत १५ आँगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र होत असताना ते कोणत्याही स्वातंत्र्य सोहळ्यात सहभागी झाले नाहीत. त्यांनी झेंडावंदन केले नाही, त्यांनी राष्ट्रगीत म्हटले नाही तर ते त्यांच्या घरात सुतक असल्यासारखे विधवाविलाप करीत बसले होते.

गंमत म्हणजे ब्रिटिशांना लागोपाठ आठ माफीनामे सादर करणा-या सावरकरांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरूनांही दोन माफीनामे (पहिला १९४८ मध्ये व दुसरा १९५० मध्ये) सादर केले होते.

गांधी खून खटल्यातून सावरकरांची जरी तांत्रिक कारणास्तव सुटका झाली होती तरीही त्यानंतरही पोलिसांनी अनेक वेळा त्यांना प्रतिबंधात्मक अटक केली होती.

सावरकर सुमारे ८३ वर्षे जगले. त्यांनी अन्न, पाणी व औषधे यांचा त्याग करून आत्महत्या केली. त्यास त्यांचे समर्थक प्रयोपवेषण म्हणतात.

ही वस्तुस्थिती पाहता राहुल गांधी यांनी केलेले "मी राहुल सावरकर नाही तर मी राहुल गांधी आहे म्हणून मी मेलो तरी चालेल पण मी माफी मागणार नाही" हे जाहीर विधान अगदी यथायोग्य आहे. अभिनंदन, राहुल गांधी!
============
*माफीवीर सावरकर...*

 1⃣ ४६४ कैद्यांचा मुकादम असलेल्या सावरकराने तब्बल २१ माफीनामे तेही स्वतःच्या नावे इंग्रज सरकारला दिले. कुठल्याही इतर कैद्याच्या नावे एकही माफीनामा दिला नाही. स्वतःची सुटका करून घेण्यासाठीच माफीनाम्यांचा खटाटोप करत होता.
2⃣ क्रांतीसिंह नाना पाटलांच्या *तुफान सेनेची* गुप्त माहीती इंग्रजांना देण्याच्या कबुलीवरती सावरकराने स्वतःची सुटका करून घेतली होती.
3⃣ सावरकराने म्हणे, अंदमानात दिड फुटाची उडी मारली आणि सापडला...पण क्रांतीसिंह नाना पाटलांनी हातात बेड्या असताना २०० फुटावरून कृष्णेच्या पात्रात उडी मारली आणि सापडलेही नाहीत. शिवरायांच्या कार्याला " काक तालिये योग "म्हणणारा सावरकर  (संदर्भ- सहा सोनेरी पाने. लेखक-- वि.दा.सावरकर.) म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला असे संबोधून शिवरायांचे कर्तृत्व नाकरणारा सावरकर कोणाला ग्रेट वाटेल का..?
4⃣ संभाजीराजेंना दारूमध्ये बुडलेला नालायक राज्यबुडव्या राजा. "मदिरा आणि मदिराक्षीत कैकाड बुडालेला नादान शिवपुत्र संभाजी " असे म्हणणाऱ्या सावरकराला शिवराय संभाजीराजे विषयी एवढी कटूता का..? मग हा वैदिक ब्राम्हणी धर्माचा की कुठल्या धर्माचा..?
5⃣ "गाय हा उपयुक्त पशू आहे ती कापून खाल्लीच पाहिजे." संदर्भ -- 'समाज आणि विज्ञान' पुस्तक. लेखक -- वि. दा. सावरकर. गाय कापून खा. असे सांगणारा सावरकर हिंन्दू धर्माचा कि ब्राम्हणी वैदिक धर्माचा ? हा विचार करावा लागेल. ब्राम्हण हे हिंदु नाहीत हे यापूर्वीही सिध्द झालय..आणि हे लोक बहुजनांना हिंदुत्व शिकवतात ..?
6⃣ ज्या बुध्द, महावीरांसारख्या कृषक भुमीपुत्रांनी शेतीचा व्यापक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन गो हत्तेला विरोध केला. तसेच कुराणातही गो हत्या करू नये असे लिहले आहे...पण सावरकर मात्र गो हत्या करा गाईला कापून खा असे सांगतात..
7⃣ तुरूंगात असताना सावरकर आणि नथुराम गोडसे यांचे समलैंगिक संबध होते. त्याच बरोबर सावरकराला अफिमचे  व्यसन लागले होते..
संदर्भ - Freedom at Midnight book.
✍️✍️✍️✍️✍️✍️
[19/12, 15:59] +91 98921 52867: *_स्वातंत्र्यवीर  सावरकरांनी स्वत:च्या पत्नी चा फक्त ३० व्या वर्षी ब्रिटिश गव्हर्नमेंटनी जन्मठेपेची शिक्षा सुनावल्या नंतर घेतलेला निरोप..._*
🌼🌼🌼

      _*तीस वर्षांचा नवरा तुरूंगाच्या पलीकडे आत उभा आहे, जो पुढल्याच जन्मी  बहुतेक भेटणार. आणि दाराच्या अलीकडे ही सव्वीस वर्षांची मुलगी ( पत्नी )उभी आहे, जिचा मुलगा ही आता ह्या सगळ्या गडबडीत दुर्दैवाने वारला. ह्या दोघांनी एकत्र येऊन काय बोलावं..*_

*_सावरकरांनी पत्नीला एकच सांगितलं,_*

      _*" माई, काटक्या एकत्र करायच्या आणि घरटं बांधायचं, त्या घरट्यात पोराबाळांची वीण वाढवायची ह्याला जर संसार म्हणायचा असेल तर हा संसार.. कावळे, चिमण्या सगळेच करतात. आपल्या घरट्या पुरता संसार कोणालाही करता येतो, '' आम्हांला देशाचा संसार करता आला यात धन्यता माना ''.आणि जगामध्ये* *काहीतरी पेरल्याशिवाय काही उगवत नाहीच,वर ज्वारीचं कणीसच्या कणीस उभं रहावं, असं जर वाटतं असेल तर एका कणसाच्या* *दाण्याला जमिनीत गाडून घ्यावं लागतं. तो शेतात, मातीत मिळतो तेव्हा पुढचं धान्य येतं; मग हिंदुस्थानात पुढची चांगली घर निर्माण होण्यासाठी आपलं घर पेरायला नको का! कुठल्या तरी घरानं मातीत गेल्याशिवाय पुढचं चांगलं कसं उगवणार.*_

      _*" माई, कल्पना करा.. की आपण आपल्या हातानं आपली चूल बोळकी फोडून टाकली. आपल्या घराला आग लावली, तर हे पेरल्यामुळेच उद्या स्वतंत्र झालेल्या भारताच्या प्रत्येक घरातून आपल्याला सोन्याचा धूर बघायला मिळणार आहे. मग सगळ्यांच्या घरातून सोन्याचा धूर यावा, म्हणून आपण आपल्या घराचा धूर नको का करायला! वाईट वाटून घेऊ नका, एकाच जन्मात मी तुम्हाला इतका त्रास दिला की हाच पती जन्मोंजन्मी मिळावा असं तुम्ही म्हणावं तरी कसं. पुन्हा ह्या जन्मी शक्य झालं तर भेटू, नाहीतर इथेच निरोप."*_

      _*असं म्हटल्यानंतर ती सव्वीस वर्षांची - पंचवीस वर्षांची पोरगी अशी पटकन खाली बसत त्या तुरुंगाच्या जाळीतून हात आत घालते सावरकरांच्या पायाला हात लावते. ती धूळ आपल्या मस्तकी लावते, सावरकरांनी एकच विचारलं माई काय करता.. त्या पंचवीस वर्षाच्या पोरीनं सुद्धा सांगितलं, *" हे पाय बघून ठेवते पुढल्या जन्मी चुकायला नकोत म्हणून. आपल्या घराचे संसार करणारे खूप पाहिले, पण एवढा मोठा देशाचा संसार करणारा पुरुषोत्तम देवाने मला माझा नवरा म्हणून दिला, मला नाही वाईट वाटत त्याच.. मला नाही वाईट वाटत. तुम्ही जर सत्यवान असाल तर मी सावित्री आहे, माझ्या तपश्चर्येनं यमापासून तुम्हाला मी परत आणिन याची शक्यता बाळगा. स्वतःच्या जीवाला जपा, आम्ही या ठिकाणी तुमची वाट पाहत राहू."*_

      *_काय ताकद आहे हो, निरोप देण्यात काय ताकद आहे !!*
*वंदे मातरम् 🚩🚩🚩*
===========
[19/12, 16:43] Amit Torad:
 *वि दा सावरकर यांनी पाठक कमिशनची स्थापना झाल्यावरच प्राण का त्यागले?*

 वि. दा. सावरकर म्हणजे तात्यांनी कैक दिवसांपासून अन्नपण्याचा त्याग केला होता. आणि २६ फेब्रुवारीला त्यांची जीवनज्योत मालवली. त्यांनी अन्नपण्याचा त्याग करून आत्महत्या करण्यामागचे कारण काय होते ?

■ ते जाणून घेण्यासाठी सावरकरांचा जीवनपट समजून घेणे आवश्यक आहे. त्यातील अनेक तथ्ये समोर आलेलीच नाहीत, तर काही तथ्यहीन गोष्टींचा मात्र खूप गाजावाजा करण्यात आलेला आहे. स्वतः वि.दा. सावरकरांनीही स्वतःची जनमानसातली  प्रतिमा उजळून काढण्यासाठी अनेक प्रयत्न स्वतःहून केलेले दिसतात.

■  जसे की त्यांनी स्वतःचे जीवनचरित्र टोपण नावाने लिहिले व त्यात स्वतःलाच 'स्वातंत्र्यवीर सावरकर' ही पदवी दिली.

■ भारताच्या संघराज्यात संस्थानांनी सामील होऊ नये असे संस्थानिकांना सांगत फिरणाऱ्या सावरकरांनी नंतर स्वतःची प्रतिमा 'फळणीविरोधी' आणि 'अखंडभारतवादी' अशी निर्माण करण्यात यश मिळवले.

■ सावरकरांची 'प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट' करण्यासाठी संघपरिवारासहित गायक मंगेशकर कुटुंबीय, फडके कुटुंबीय आणि इतर उजवे लेखक-गायक-कलाकार सतत राबले त्याचेच हे फळ की आज सावरकर भक्तांना 'सावरकरांनी आत्महत्या केली' म्हटलं की राग येतो. 'सावरकरांनी देहत्याग केला' असे म्हणावे, असा त्यांचा आग्रह असतो.

■ भाषा ही राजकीय षड्यंत्राचे हत्यार बनते ते असे. त्यात पुन्हा भाषेचे 'ने मजसी ने....' सारखे काव्यरूप गानसम्राज्ञीच्या गोड स्वरात गुंफून पेश केले की त्याचा प्रभाव मनांवर खोल आणि दीर्घकाळ राहतो. तो प्रभाव दूर सारून तथ्यांची मीमांसा करायला मग 'हुश्शार' मनं धजत नाहीत!

■ समोर न आलेली वि दां च्या आयुष्यातली काही तथ्य प्रथम बघू यात.

■ सर्वात पहिल्यांदा सावरकरांना ४ महिन्यांसाठी तुरुंगात जावे लागले त्याचं कारण होतं, त्यांच्याविरुद्ध सिद्ध झालेला ब्रिटिश स्त्रीच्या विनयभंगाचा गुन्हा!  *लंडन मधली १९०८ सालची हि घटना होय.*

■ त्यांनी मदनलाल धिंग्रा यांना ब्रिटिश ऑफिसरचा खून करण्याची "प्रेरणा" दिली परंतु खटला सुरु झाल्यावर स्वतःची जबाबदारी साफ झटकली. लंडनच्या एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत धिंग्रांनी सावरकरांची 'भ्याड' म्हणून निर्भत्सना केली. सावरकरांनी नंतर पॅरिसला पलायन केलं.

■ सावरकरांचं "१८५७: भारताचे पहिले स्वतंत्रता युद्ध" या पुस्तकाचं हस्तलिखित आणि पिस्तुलं स्वतःच्या जीवावर उदार होऊन भारतात आणणारा एक मुसलमान होता. सिकंदर हयात खान हे त्यांचं नाव. सावरकरांनी या व्यक्तीबद्दल कुठंही ऋण व्यक्त केलेले नाहीत. का? तर ते मुसलमान होते!

■ जॅक्सन खून खटल्यात सावरकरांनी दिलेली  जबानी मुंबई-दिल्ली येथे खटल्याच्या मूळ दस्तऐवजाच्या स्वरूपात उपलब्ध आहे. त्यांच्या चरित्रकारांनी ही जबानी मोड-तोड करुन वेगळीच पेश केली आहे. पण मूळ बघा काय म्हणते, "....मी माझ्या भावासाठी स्वसंरक्षणार्थ २० पिस्तुलं पाठवली. त्यातली एक हरवली असेल आणि या खुनासाठी वापरली गेली असेल तर माझा काय दोष ? मला काय विचारता? त्याला विचारा....".

■ सख्ख्या भावाला सुळावर चढवायला मागे पुढे न पाहणारे, वाह रे बंधुप्रेम! आणि स्वसंरक्षणार्थ, २० पिस्तुलं ? बंधू बाबाराव यांच्या कुटुंबाशी प्रेमळ जवळीकीच्या अनेक सुरस कथा आहेतच आणि.....

■ सावरकरांनी स्वतः केलेल्या एकाही कृत्याची कधीही जबाबदारी घेतली नाही. ह्यांच्यापासून प्रेरणा घेऊन केलेल्या गुन्हयांबद्दल धिंग्रा, कान्हेरे, पिंगळे, गोडसेंना शिक्षा झाल्या. हे अलगद सुरक्षित राहिले!

■ ४ जुलै १९११ ला ते प्रथम अंदमानच्या सेल्युलर तुरुंगात  ६ माहीन्यांच्या अंधारकोठडीतील एकांतवासाची शिक्षा भोगण्यासाठी गेले.

■ गेल्या गेल्या पहिल्या ५५ दिवसांत म्हणजे ३० ऑगस्ट १९११ ला त्यांनी सरकारला पहिला दयेचा अर्ज सादर केला. अंदमानातल्या ९ वर्षे १० महिन्यांच्या काळात त्यांनी स्वतः ६ वेळा आणि त्यांच्या पत्नी व भावाने ४ वेळा असे एकूण १० दयेचे अर्ज दाखल केलेत.

■ त्यानंतर पुन्हा गांधींच्या खुनानंतर १९४७ मध्ये आणि नंतर १९५० मध्ये.... आणि सावरकरांनी दयाही अशा ब्रिटिशविरोधी क्रांतिकारी कृत्यांसाठी मागितली ज्यासाठी धिंग्रा, कान्हेरे फासावर चढले. धिंग्रा, कान्हेरे, पिंगळे, गोडसे यांना फासापर्यंत नेणाऱ्या एकाही कृत्याची जबाबदारी 'तात्यां'नी कधीच  घेतली नाही.

■ दया अर्ज स्वीकारला गेल्यावर आणि सुटका झाल्यावर त्यांनी पुन्हा म्हणून  इंग्रजांच्या विरोधात कोणतीच चळवळ केली नाही. इंग्रजांच्या प्रत्येक अटीसमोर त्यांनी साफ शरणागती पत्करली. त्यांच्यावर चालवला गेलेला खटला न्याय्य व उचित होता हेही त्यांनी लिहून दिलंय.

■ अंदमान मधून त्यांची सुटका २ मे १९२१ रोजी झाली.  १९२४ ते १९३७ पर्यंत ते रत्नागिरीला त्यांच्या पत्नी समवेत राहिले.

■ त्यानंतर २२जून १९३९ रोजी ते सुभाषचंद्र बोस यांना भेटले.(सावरकर भक्त सांगतात कि ते अंदमानहुन निघाल्यावर लगोलाग सुभाषचंद्र बोस ह्यांना भेटायला गेलेत. साफ खोटं!) या भेटीची वास्तविकताही समोर येते ती अशी....
*बोस नुकतेच जिंनांना भेटून आलेले होते. २४ जून, १९३९ च्या टाइम्स ऑफ इंडिया ची बातमी म्हणते "सावरकरांना भेटून सुभाषचंद्र यांचा पुरता भ्रमनिरास झाला. सावरकरांनी आपला द्विराष्ट्र  सिद्धांत बाजूला ठेवावा अशी बोस यांची मागणी होती. त्याला सावरकर बधले नाहीत.  बोसांची इतकी निराशा झाली कि त्या संध्याकाळी ठरलेली त्यांची सभाही त्यांनी घेतली नाही. आणि निराश होऊन परत फिरले...."*

■ या भेटीनंतर बोस यांनी आपल्या भावाला पत्रात सावरकरांबद्दल  लिहिलय... *"हा माणूस  अस्मितेच्या खोट्या कल्पना आणि न्यूनगंडानं इतका ग्रासलाय कि हा देशाचं विभाजन करून राहील पण देशाच्या एकात्मतेसाठी काहीही करणार नाहीत....."*

■ सावरकरभक्त जो प्रचार करतात कि सावरकर हे सुभाष चंद्र बोसांचे गुरू आणि प्रेरणा स्थान होते; या दाव्याचा फोलपणा यावरुनच सिद्ध होतो कि बोसांनी आपल्या सैन्याच्या चार  तुकड्यांना नेहरू रेजिमेंट, गांधी रेजिमेंट, आझाद रेजिमेंट आणि हिंद रेजिमेंट अशी नावे दिलीत.

■ बोसांनीच प्रथम गांधींना 'राष्ट्रपिता' म्हणून संबोधले. गांधींच्या खुनाचा कट रचणाऱ्या सावरकरांचा त्यांच्यावर काही प्रभाव असता तर त्यांनी असे केले असते का ?

■ उलट बोसांनी त्यांची 'आझाद हिंद सेना' (INA) स्थापन केल्यावर  आणि वर उल्लेख केलेल्या बोस - सावरकर  भेटीनंतर केवळ चारच महिन्यात व्हाईस रॉय लॉर्ड लिनलिथगो यांच्या सोबत 'संपूर्ण सहकार्य' करत सावरकरांनी हिंदू महासभेसाठी सैन्य भरती सुरु केली.
या सैन्यावर बोसांच्या INA विरुद्ध लढण्याची कामगिरी सोपवलेली होती. सावरकरांचे लहान बंधू नारायण हे इंग्रज सरकारच्या मध्यवर्ती सैन्य भरती बोर्डाचे एक सदस्य होते.

■ देशाचं विभाजन करण्यासाठी सावरकर इतके का उतावीळ होते ? त्याचं कारण आहे. त्यांचे दयेचे अर्ज स्वीकारताना इंग्रजांनी त्यांच्याकडून तसा शब्द घेतला होता. २९ ऑक्टोबर १९३९ रोजी व्हाईस रॉय लिनलिथगो  यांच्यासोबत मुंबई  येथे सावरकरांनी तसा करारच करून टाकला.

◆ त्यात हिंदू महासभा आणि ब्रिटिश यांच्या" समान शत्रू विरुद्ध एकदिलाने लढण्याचा निश्चय करण्यात आला.

◆ इंग्रजांनी देऊ केलेल्या मदतीसाठीचे   पेन्शन तर त्यांना १९२४ साली रत्नागिरी वास्तव्यातच सूरु झालेले होते. भारतदेशाच्या स्वातंत्र्य चळवळीला खीळ घालून देशाचे विभाजन करण्याची सुपारी घेण्याच्या कामासाठी इंग्रजांकडून पेन्शन घेणारे ते एकमेव स्वातंत्र्य वीर (?) आहेत!

■ त्यांनी चालवलेली 'शुद्धी चळवळ' हि मुसलमान- दलितांना शुद्ध करवून घेण्यासाठी होती.

◆ म्हणजेच मुसलमान-दलित हे जन्मतः अशुद्ध  आहेत असा त्यांचा दृढ विश्वास होता.

◆ ज्यावेळी त्यांचे समकालीन डॉ. आंबेडकर हिंदूंच्या देवळांमध्ये दलितांना प्रवेशमिळवून देण्यासाठी चळवळ करीत होते, तेव्हा सावरकरांनी दलितांसाठी वेगळं 'पतित पावन' मंदिर उभारलं.

◆ कारण सावरकरांच्या लेखी दलित हे पतित होते! *त्यांनी आताच्या स्वतंत्र-सार्वभौम भारताच्या संविधानाला विरोध केला आणि "मनुस्मृतीच आपले संविधान असायला हवे" असा आग्रह धरला.*

◆ मात्र सावरकरभक्त त्यांना विज्ञाननिष्ठ मानतात!


■ *गांधींच्या खून खटल्याच्या निकालात सवरकरांविरुद्ध पुरावा नसल्यामुळे त्यांना सोडून देण्यात आले. परंतु नंतर खटला बंद झाल्यावर आणखी नवीन पुरावे समोर येऊ लागले होते. ते स्पष्टपणे वि दांच्या विरोधात जात होते.*

■  टिळकांचे नातू गजानन विश्वनाथ केतकर यांनी पुण्यात *"नथुराम गांधींचा खून करणार हे मला माहित होते"* असे वक्तव्य केल्यावर त्याची प्रतिक्रिया देशभर उमटली.

■ गांधी खुनाची पुन्हा एकदा संपूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी होऊ लागली. तेव्हा भारत सरकारने मार्च १९६५ मध्ये पाठक कमिशनची स्थापना केली...

■ *आणि २६ फेब्रुवारी १९६६ रोजी अन्नत्याग केल्यामुळे वि दा सावरकरांनी देहत्याग केला.*

■ पुढे, गोपाल स्वरूप पाठक मैसूरचे राज्यपाल झाल्यावर मग कपूर १९६६ मध्ये कपूर कमिशन कडे चौकशीची सूत्रे गेली. गांधी खुनात सावरकरांचा हात असल्याचे पुरावे स्पष्टपणे कपूर कमिशनने समोर आणले.
*"कपूर कमिशनने सावरकरांना दोषमुक्त केले होते", अशी लोणकढी थाप आपण कधी न कधी ऐकलेली असतेच..*

*- प्रज्वला तट्टे*
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1488455517988883&id=110601667015192&sfnsn=scwspwa&d=w&vh=e&funlid=0qWSoYRXXFqJUK2i
=====================


#साठ_रुपया_करीता_Sorry_म्हणा-याच_ डे ...
😂
#सावरकरांची_कृष्ण_कृत्ये!

#सावरकरांची_कृष्ण_कृत्ये!

■आजचा दिवस वि दा सावरकर यांची पुण्यतिथी. आज सावरकरभक्त भक्तिभावाने विविध कार्यक्रमांचं आयोजन करतात. त्यांची महिमा आणि तद्दन खोटा इतिहास एवढ्या ठामपणे मांडल्या जातो की साधारण लोकं तात्काळ विश्वास ठेवून बसतात,आज अशाच काही गोष्टी प्रकाशात आणण्यासाठी हा लेखन प्रपंच आहे.

■सावरकरांनी कित्येक दिवसांपासून अन्नपण्याचा त्याग केला होता आणि २६ फेब्रुवारीला त्यांची जीवनज्योत मालवली. त्यांनी अन्नपण्याचा त्याग करून आत्महत्या करण्यामागचे कारण काय होते? ते जाणून घेण्यासाठी सावरकरांचा जीवनपट समजून घेणे आवश्यक आहे. त्यातील अनेक तथ्ये समोर आलेलीच नाहीत, तर काही तथ्यहीन गोष्टींचा मात्र खूप गाजावाजा करण्यात आलेला आहे. स्वतः सावरकरांनीही स्वतःची जनमानसातली  प्रतिमा उजळून काढण्यासाठी अनेक प्रयत्न स्वतःहून केलेले दिसतात.

 ■जसे की त्यांनी स्वतःचे जीवनचरित्र टोपण नावाने लिहिले व त्यात स्वतःलाच 'स्वातंत्र्यवीर सावरकर' ही पदवी दिली. भारताच्या संघराज्यात संस्थानांनी सामील होऊ नये असे संस्थानिकांना सांगत फिरणाऱ्या सावरकरांनी नंतर स्वतःची प्रतिमा 'फाळणीविरोधी' आणि 'अखंडभारतवादी' अशी निर्माण करण्यात यश मिळवले. सावरकरांची 'प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट' करण्यासाठी संघपरिवारासहित गायक मंगेशकर कुटुंबीय, फडके कुटुंबीय आणि इतर उजवे लेखक-गायक-कलाकार सतत राबले त्याचेच हे फळ की आज सावरकर भक्तांना 'सावरकरांनी आत्महत्या केली' म्हटलं की राग येतो. 'सावरकरांनी देहत्याग केला' असे म्हणावे, असा त्यांचा आग्रह असतो. भाषा ही राजकीय षड्यंत्राचे हत्यार बनते ते असे. त्यात पुन्हा भाषेचे 'ने मजसी ने....' सारखे काव्यरूप गानसम्राज्ञीच्या गोड स्वरात गुंफून पेश केले की त्याचा प्रभाव मनांवर खोल आणि दीर्घकाळ राहतो. तो प्रभाव दूर सारून तथ्यांची मीमांसा करायला मग 'हुश्शार' मनं धजत नाहीत!

■समोर न आलेली वि दांच्या आयुष्यातली काही तथ्य प्रथम बघू यात. 
सर्वात पहिल्यांदा सावरकरांना ४महिन्यांसाठी तुरुंगात जावे लागले त्याचं कारण होतं, त्यांच्या विरुद्ध सिद्ध झालेला ब्रिटिश स्त्रीच्या विनयभंगाचा गुन्हा!  लंडन मधली १९०८ सालची हि घटना होय. 
त्यांनी मदनलाल धिंग्रा यांना ब्रिटिश ऑफिसरचा खून करण्याची "प्रेरणा" दिली परंतु खटला सुरु झाल्यावर स्वतःची जबाबदारी साफ झटकली. लंडनच्या एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत धिंग्रांनी सावरकरांची "भ्याड" म्हणून निर्भत्सना केली. सावरकरांनी नंतर पॅरिसला पलायन केलं. 

सावरकरांचं "१८५७: भारताचे पहिले स्वतंत्रता युद्ध" या पुस्तकाचं हस्तलिखित आणि पिस्तुलं स्वतःच्या जीवावर उदार होऊन भारतात आणणारा एक मुसलमान होता. सिकंदर हयात खान हे त्यांचं नाव. सावरकरांनी या व्यक्तीबद्दल कुठंही ऋण व्यक्त केलेले नाहीत. का? तर ते मुसलमान होते!

जॅक्सन खून खटल्यात सावरकरांनी दिलेली  जबानी मुंबई-दिल्ली येथे खटल्याच्या मूळ दस्तऐवजाच्या स्वरूपात उपलब्ध आहे. त्यांच्या चरित्रकारांनी ही जबानी मोड-तोड करुन वेगळीच पेश केली आहे. पण मूळ बघा काय म्हणते, "....मी माझ्या भावासाठी स्वसंरक्षणार्थ २० पिस्तुलं पाठवली. त्यातली एक हरवली असेल आणि या खुनासाठी वापरली गेली असेल तर माझा काय दोष? मला काय विचारता? त्याला विचारा....". सख्ख्या भावाला सुळावर चढवायला मागे पुढे न पाहणारे, वाह रे बंधुप्रेम! आणि स्वसंरक्षणार्थ, २० पिस्तुलं? बंधू बाबाराव यांच्या कुटुंबाशी प्रेमळ जवळीकीच्या अनेक सुरस कथा आहेतच आणि.....

सावरकरांनी स्वतः केलेल्या एकाही कृत्याची कधीही जबाबदारी घेतली नाही. ह्यांच्यापासून प्रेरणा घेऊन केलेल्या गुन्हयांबद्दल धिंग्रा, कान्हेरे, पिंगळे, गोडसेंना शिक्षा झाल्या. हे अलगद सुरक्षित राहिले!

■४ जुलै १९११ ला ते प्रथम अंदमानच्या सेल्युलर तुरुंगात  ६ माहीन्यांच्या अंधारकोठडीतील एकांतवासाची शिक्षा भोगण्यासाठी गेले. गेल्या गेल्या पहिल्या ५५ दिवसांत म्हणजे ३० ऑगस्ट १९११ ला त्यांनी सरकारला पहिला दयेचा अर्ज सादर केला. अंदमानातल्या ९ वर्षे १० महिन्यांच्या काळात त्यांनी स्वतः ६ वेळा आणि त्यांच्या पत्नी व भावाने ४ वेळा असे एकूण १० दयेचे अर्ज दाखल केलेत. त्यानंतर पुन्हा गांधींच्या खुनानंतर १९४७ मध्ये आणि नंतर १९५० मध्ये......आणि सावरकरांनी दयाही अशा ब्रिटिशविरोधी क्रांतिकारी कृत्यांसाठी मागितली ज्यासाठी धिंग्रा, कान्हेरे फासावर चढले. धिंग्रा, कान्हेरे, पिंगळे, गोडसे यांना फासापर्यंत नेणाऱ्या एकाही कृत्याची जबाबदारी 'तात्यां'नी कधीच  घेतली नाही.
दया अर्ज स्वीकारला गेल्यावर आणि सुटका झाल्यावर त्यांनी पुन्हा म्हणून  इंग्रजांच्या विरोधात कोणतीच चळवळ केली नाही. इंग्रजांच्या प्रत्येक अटीसमोर त्यांनी साफ शरणागती पत्करली. त्यांच्यावर चालवला गेलेला खटला न्याय्य व उचित होता हेही त्यांनी लिहून दिलंय.  
अंदमान मधून त्यांची सुटका २मे १९२१ रोजी झाली.  १९२४ ते १९३७ पर्यंत ते रत्नागिरीला त्यांच्या पत्नी समवेत राहिले. 

त्यानंतर २२जून १९३९ रोजी ते सुभाषचंद्र बोस यांना भेटले.(सावरकर भक्त सांगतात कि ते अंदमानहुन निघाल्यावर लगोलाग सुभाषचंद्र बोस ह्यांना भेटायला गेलेत. साफ खोटं!) या भेटीची वास्तविकताही समोर येते ती अशी....बोस नुकतेच जिंनांना भेटून आलेले होते. २४ जून, १९३९ च्या टाइम्स ऑफ इंडिया ची बातमी म्हणते " सावरकरांना भेटून सुभाषचंद्र यांचा पुरता भ्रमनिरास झाला. सावरकरांनी आपला द्विराष्ट्र  सिद्धांत बाजूला ठेवावा  अशी बोस यांची मागणी होती. त्याला सावरकर बधले नाहीत.  बोसांची इतकी निराशा झाली कि त्या संध्याकाळी ठरलेली त्यांची सभाही त्यांनी घेतली नाही. आणि निराश होऊन परत फिरले...." 
या भेटीनंतर बोस यांनी आपल्या भावाला पत्रात सावरकरांबद्दल  लिहिलय..." ..हा माणूस  अस्मितेच्या खोट्या कल्पना आणि न्यूनगंडानं इतका ग्रासलाय कि हा देशाचं विभाजन करून राहील पण देशाच्या एकात्मतेसाठी काहीही करणार नाहीत....."

सावरकर भक्त जो प्रचार करतात कि सावरकर हे सुभाष चंद्र बोसांचे गुरू आणि प्रेरणा स्थान होते , या दाव्याचा फोलपणा यावरुनच सिद्ध होतो कि बोसांनी आपल्या सैन्याच्या चार  तुकड्यांना नेहरू रेजिमेंट, गांधी रेजिमेंट, आझाद रेजिमेंट आणि हिंद रेजिमेंट अशी नावे दिलीत. बोसांनीच प्रथम गांधींना "राष्ट्र पिता" म्हणून संबोधले. गांधींच्या खुनाचा कट रचणाऱ्या सावरकरांचा त्यांच्यावर काही प्रभाव असता तर त्यांनी असे केले असते का? 
उलट बोसांनी त्यांची आझाद हिंद सेना (INA) स्थापन केल्यावर  आणि वर उल्लेख केलेल्या बोस -सावरकर  भेटीनंतर केवळ चारच महिन्यात व्हाईस रॉय लॉर्ड लिनलिथगो यांच्या सोबत 'संपूर्ण सहकार्य' करत सावरकरांनी हिंदू महासभेसाठी सैन्य भरती सुरु केली. या सैन्यावर बोसांच्या INA विरुद्ध लढण्याची कामगिरी सोपवलेली होती. सावरकरांचे लहान बंधू नारायण हे इंग्रज सरकारच्या मध्यवर्ती सैन्य भरती बोर्डाचे एक सदस्य होते.

देशाचं विभाजन करण्यासाठी सावरकर इतके का उतावीळ होते? त्याचं कारण आहे. त्यांचे दयेचे अर्ज स्वीकारताना इंग्रजांनी त्यांच्याकडून तसा शब्द घेतला होता. २९ ऑक्टोबर १९३९ रोजी व्हाईस रॉय लिनलिथगो  यांच्यासोबत मुंबई  येथे सावरकरांनी तसा करारच करून टाकला.  त्यात हिंदू महासभा आणि ब्रिटिश यांच्या" समान शत्रू विरुद्ध एकदिलाने लढण्याचा निश्चय करण्यात आला. इंग्रजांना देऊ केलेल्या मदतीसाठीचे   पेन्शन तर त्यांना १९२४ साली रत्नागिरी वास्तव्यात च सूरु झालेले होते. भारतदेशाच्या स्वातंत्र्य चळवळीला खीळ घालून देशाचे विभाजन करण्याची सुपारी घेण्याच्या कामासाठी इंग्रजांकडून पेन्शन घेणारे ते एकमेव स्वातंत्र्य वीर (?) आहेत!

त्यांनी चालवलेली "शुद्धी" चळवळ हि मुसलमान- दलितांना शुद्ध करवून घेण्यासाठी होती. म्हणजेच मुसलमान-दलित हे जन्मतः अशुद्ध  आहेत असा त्यांचा दृढ विश्वास होता. ज्यावेळी त्यांचे समकालीन डॉ. आंबेडकर हिंदूंच्या देवळांमध्ये दलितांना प्रवेशमिळवून देण्यासाठी चळवळ करीत होते, तेव्हा सावरकरांनी दलितांसाठी वेगळं "पतित पावन" मंदिर उभारलं. कारण सावरकरांच्या लेखी दलित हे पतित होते! त्यांनी आताच्या स्वतंत्र-सार्वभौम भारताच्या संविधानाला विरोध केला आणि "मनुस्मृतीच आपले संविधान असायला हवे" असा आग्रह धरला. मात्र सवरकरभक्त त्यांना विज्ञान निष्ठ मानतात!

गांधींच्या खून खटल्याच्या निकालात सवरकरांविरुद्ध पुरावा नसल्यामुळे त्यांना सोडून देण्यात आले. परंतु नंतर खटला बंद झाल्यावर आणखी नवीन पुरावे समोर येऊ लागले होते. ते स्पष्टपणे वि दांच्या विरोधात जात होते.  टिळकांचे नातू गजानन विश्वनाथ केतकर यांनी पुण्यात "नथुराम गांधींचा खून करणार हे मला माहित होते", असे वक्तव्य केल्यावर त्याची प्रतिक्रिया देशभर उमटली. गांधी खुनाची पुन्हा एकदा संपूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी होऊ लागली. तेव्हा भारत सरकारने मार्च १९६५ मध्ये पाठक कमिशनची स्थापना केली.....आणि २६ फेब्रुवारी १९६६ रोजी अन्नत्याग करून वि दा सावरकरांनी आत्महत्या केली. 

पुढे, गोपाल स्वरूप पाठक मैसूरचे राज्यपाल झाल्यावर मग कपूर १९६६ मध्ये कपूर कमिशन कडे चौकशीची सूत्रे गेली. गांधी खुनात सावरकरांचा हात असल्याचे पुरावे स्पष्टपणे कपूर कमिशन ने समोर आणले.  "कपूर कमिशनने सावरकरांना दोषमुक्त केले होते", अशी थाप आपण भक्त जेथे तेथे मारत असतात.

- संकलित 
https://www.facebook.com/100008378324142/posts/2895498147406101/
==============================

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...

The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence.

  The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence. ©Dr.K.Rahual, 9096242452 Introduction Corruption has long been a formidable challenge to governance, economic stability, and institutional integrity in India. Since gaining independence in 1947, the country has made remarkable progress in numerous fields including science, technology, education, and global diplomacy. However, this progress has been repeatedly marred by a series of financial scams and corruption scandals, some of which have had devastating consequences for the economy, public trust, and administrative systems. The working paper titled “Major Scams in India Since Independence: A Comprehensive Analysis of Systemic Fraud and Its Socio-Economic Impact” aims to provide an in-depth exploration of selected high-profile scams that have shaped India’s political economy, administrative accountability, and public perception over the last few decades. This study focuses on thirteen of the mos...