Skip to main content

वाळवंटातील रखरख: रुदाली

वाळवंटातील रखरख: रुदाली
          प्रथा आणि परंपरा या भारतीय समाज व्यवस्थेचा एक अविभाज्य भाग राहिलेला आहे.  भारतातील भाषिक, धार्मिक, प्रांतिक, पेहराव आणि चालीरीती यातील वैविध्य या प्रथा आणि परंपरांच्या मुळाशी आहे. प्रत्येक धर्माच्या आणि प्रांताच्या प्रथा आणि परंपरा वेगवेगळ्या असल्या तरी थोडे बारकाईने पाहू गेल्यास त्यात काही समान धागे आपल्या निदर्शनास येतात. त्यातील काही धागे हे भारतभर तर काही जगभरही समान असल्याचेच दिसून येतात. त्यामध्ये केंद्रस्थानी असलेले काही घटकही सर्वत्र समान असल्याचे दिसते. या घटकांत स्त्री, तिची जात आणि तिचा आर्थिक स्तर हे कळीचे घटक असल्याचे दिसून येते. बहुतांश प्रथा आणि परंपरा या स्त्रिया साठी आणि त्यातल्या त्यात ती स्त्री कोणत्या जातीची आणि तिचा आर्थिक स्तर कोणता आहे यावर अवलंबून राहतो.
         राजपुतांचा प्रांत म्हणून इतिहासात प्रसिद्ध पावलेल्या राजपुताना म्हणजेच आजच्या राजस्थानमध्येही अशीच एक प्रथा आहे. परंतु त्यासाठी जयपूरच्या बाहेर जाऊन वाळवंटाने वेढलेल्या आणि बारा महिने-अठरा काळ रखरखत असलेल्या ग्रामीण भागाकडे जावे लागते. राजेशाही संपुष्टात आली असली तरी सरंजामशाहीची पाळेमुळे भक्कम असलेल्या बरणा गावातील सरंजामशाही व्यवस्थे राम अवतार सिंग या अत्यंत जालीम जमीनदाराच्या मूल
       

बरणा गाव
शिनिचरी
भिकनी/पिवली- आई
गंजू-नवरा
बुधा-मुलगा
मुंगरी- सून
राम अवतार सिंग- जमीनदार
लक्ष्मण सिंग - जमीनदाराचा मुलगा
कल्पना लाज्मी - दिग्दर्शक
महाश्वेता देवी यांची कथा
गुलजार यांची पटकथा



Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

संभाजी महाराज आणि भीमा कोरेगावचा इतिहास

*१ जानेवारी १८१८ ला* *स्वांतञ्याचे बंड का झाले?* #छत्रपती शिवाजी महाराजांच्या हत्तेच्या कटात जे ब्राह्मण मंत्री सामील होते त्या बारा ब्राह्मण  मंत्र्याना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी देवून ठार मारले आणि शिवाजी महाराजांच्या हत्तेचा बदला घेतला या गोष्टीमुळे ब्राह्मण वर्ग हादरून गेला व त्यांनि संभाजी महाराजांचा बदला घेण्याचा जणू विडाच उचलला असावा असे षडयंत्र  ब्राह्मण  रचत गेले याचाच एक भाग म्हणून रामदासाचा चा पट्टशिष्य रंगनाथ स्वामी याने षडयंत्र करून संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देण्यात  मदत केली. औरंगजेबाने संभाजी महाराजाना माने पासून पायापर्यंत त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या साखळदंडात जखडून ठेवले आणि संभाजी महाजांना औरंगजेबाने दोन प्रश्न  विचारले की, माझ्या सरदारापैकी तुला कोण फितूर झाल आणि तुझा खजिना कुठे आहे.परंतू सभाजी महाराजांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मग औरंजेब संभाजी महाराजाला सोडून देण्याचे ठरविले परंतू नंतर ब्राह्मण  मंत्र्यांनी औरंजेबाला सांगितल की संभाजी आमच्या धर्माचा आहे तेंव्हा त्याला आमच्या हवाली करण्य...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...