Skip to main content

कविता - कोण आहेत ही लोकं!

कोण आहेत ही लोकं!


त्यांनी सांगितले भोंगे काढा,

त्यांनी सांगितले भोंगे लावा,

आणि आम्ही नेहमीप्रमाणे पळत सुटलो.

कोण आहेत ही लोकं याचा विचार न करता!


हीच तीच लोकं आहेत,

ज्यांनी जाती आणि धर्म निर्माण केले,

नंतर जातींची उतरंड लावली,

कुणी कपाळी टिळा लावला,

कुणी तराजू घेऊन व्यापारी झाले,

कुणी हातात तलवार घेतली,

आणि आपल्याच धर्मातील इतरांना शूद्र ठरविले.


हीच तीच लोकं आहेत,

ज्यांनी धर्म निर्माण केले,

कुणी आचार्य झाले,

कुणी मुल्ला-मौलवी झाले,

कुणी पाद्री झाले,

आणि सगळ्यांनी  मिळून आपल्या अनुयायांमध्ये भांडणे लावून दिली.


हीच तीच लोकं आहेत,

ज्यांनी सांगितले,

शूद्र आणि स्त्रियांना शिक्षण देऊ नये,

कुणब्यांनी फक्त शेती करावी,

बाईने फक्त चूल आणि मूल सांभाळावे,

ऋषींचे कुळ आणि मूळ विचारू नये,

प्रश्न विचारू नयेत,

जे आहे त्यातच समाधान मानावे,

हे असेच पिढ्यानपिढ्या सांगत राहिले,

आणि आपण ऐकत राहिलो.

कधी जात श्रेष्ठत्वाच्या नावाखाली,

तर कधी धर्म श्रेष्ठत्वाच्या नावाखाली.


आणि हे असेच कुठपर्यंत चालू राहील?

जो पर्यंत आपण विचार करत नाही,

जोपर्यंत आपण त्यांना प्रश्न विचारत नाही,

जोपर्यंत आपल्याला आपल्या अधिकारांची जाणीव होत नाही,

जोपर्यंत आपल्याला समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचे महत्व कळत नाही.


©के. राहुल, 9096242452

₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹

*कौन है ये लोग!* 


उन्होंने कहा लाउडस्पीकर निकालो,

उन्होंनेही कहा लाउडस्पीकर हटाओ,

और हम हमेशा की तरह दौड़ पड़े।

बिना सोचे समझें, कौन है ये लोग!


ये वोही लोग है,

जिन्होने जाती आणि धर्म बनाये,

जातियोमे उच-नीचता की सिढी बनाई,

कुछ लोगो ने माथे पर तिलक लागाया,

कुछ तराजू लेकर बनिया बने,

कुछ हात में तलवार लेकर क्षत्रिय बने,

और आपनेही धर्म के लोगों को शूद्र करार दिया।


ये वोही लोग है,

जिन्होंने धर्म का निर्माण किया,

कुछ आचार्य बने,

कुछ मुल्ला-मौलवी बने,

कुछ पाद्री बने,

और सबने मिलकर अपनेही अनुगामीयोमें झगडे लगवाये।


ये वोही लोग है,

जो कहते थे,

शूद्र और औरत को पढने मत दो,

किसान सिर्फ हल चलाना चाहीये,

औरत को सिर्फ बच्चे और घर गृहस्थी संभालनी चाहीये,

ऋषी का गोत्र और जड मत पुछो,

कोई सवाल मत पुछो,

जो है उसिमेंही खुश रहो,

वो पिढी दर पिढी हमे बताते रहे,

और हम सिर्फ सूनते रहे,

उनकी जाती और धर्म हमसे श्रेष्ठ है यह समझकर!


लेकिन ऐसा कब तक चलेगा?

जब तक हम सोचना सुरू नही करेंगे,

जब तक हम सवाल नहीं पुछते,

जब तक हम अपने अधिकारोसें वाकीब नहीं होंगे,

जब तक हमें समता, आझादी और भाईचारे का महत्व समझमें नही आता।

©के.राहुल, 9096242452

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

संभाजी महाराज आणि भीमा कोरेगावचा इतिहास

*१ जानेवारी १८१८ ला* *स्वांतञ्याचे बंड का झाले?* #छत्रपती शिवाजी महाराजांच्या हत्तेच्या कटात जे ब्राह्मण मंत्री सामील होते त्या बारा ब्राह्मण  मंत्र्याना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी देवून ठार मारले आणि शिवाजी महाराजांच्या हत्तेचा बदला घेतला या गोष्टीमुळे ब्राह्मण वर्ग हादरून गेला व त्यांनि संभाजी महाराजांचा बदला घेण्याचा जणू विडाच उचलला असावा असे षडयंत्र  ब्राह्मण  रचत गेले याचाच एक भाग म्हणून रामदासाचा चा पट्टशिष्य रंगनाथ स्वामी याने षडयंत्र करून संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देण्यात  मदत केली. औरंगजेबाने संभाजी महाराजाना माने पासून पायापर्यंत त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या साखळदंडात जखडून ठेवले आणि संभाजी महाजांना औरंगजेबाने दोन प्रश्न  विचारले की, माझ्या सरदारापैकी तुला कोण फितूर झाल आणि तुझा खजिना कुठे आहे.परंतू सभाजी महाराजांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मग औरंजेब संभाजी महाराजाला सोडून देण्याचे ठरविले परंतू नंतर ब्राह्मण  मंत्र्यांनी औरंजेबाला सांगितल की संभाजी आमच्या धर्माचा आहे तेंव्हा त्याला आमच्या हवाली करण्य...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...