गोडसेचे गांधी आणि गांधींचे गोडसे:
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रिपाल सबानिस यांनी गांधी जयंतीचा मुहूर्त साधून "सगळे ब्राह्मण जसे गोडसे नाहीत तसेच सगळे कॉन्ग्रेसी गांधी नाहीत" असे विधान केले. वरवर पाहता या विधानाचे तितके महत्त्व वाटणार नाही. आतापर्यत कोणीही साधा सरळ माणुस हे विधान विसरुनही गेला असेल. पण सखोल विचार केला तर त्याचे गांभीर्य आणि सत्य सहज लक्षात येते. पुरोगामी विचारवंत आणि गांधीवादी (खरे आणि भोंदू) गोडसे हा संघाचा होता आणि त्याने संघ विचारसरणी आणि धर्मांधतेने महात्मा गांधी यांची हत्या केली असे मानतात. या हत्येच्या संशयाचे धागे अगदी सावरकरांपर्यतही गेल्या च्या चर्चा आजही झडताहेत. त्यांनीच गोडसेला यासाठी प्रवृत्त केले असाही एक मतप्रवाह आहे. त्यात गोडसे हा ब्राह्मण असल्याने आणि मनुस्मृतित ब्राह्मण म्हणुन त्याच्या गुन्ह्यला शिक्षा दिली नसली तरी राज्यघटनेने त्याला फाशी ध्यायला तत्कालिन सरकारला बाध्य केले हा राज्यघटनेचा आणि समतेचा विजय असला तरी ब्राह्मन्यचा आणि मनुस्मृतिचा पराभवच! संघाची बैठकच मनुस्मृतीवर आधारित असल्याने संघाचा ही तो ऐतिहासिक पराभवच. त्यामुळे ब्राह्मण विचारांच्या आणि हिताच्या आड येना-या लोकशाहीचा गळा घोटणे हे अगदी काल परवा पर्यंत मोहन भागवत यांनी राजकिय हेतुने प्रेरित होवून का होईना हिंदुराष्ट्राच्या फुग्याला लोकशाहीची टाचणी लावेपर्यंत कायम होते. त्यामुळे श्रिपाल सबनीस जे म्हनाले ते अनेक अर्थाने योग्य आहे. कारण संघ जरी भाषा देश प्रेमाची करत असला आणि हिदुत्व हा अंतिम कार्यक्रम असला तरी त्यामागिल प्रेरणा ब्राह्मण हित आणि ब्राह्मण वर्चस्व कायम राखणे हेच आहे. तसे ते नसते किन्वा त्यात आता बदल झाला आहे असे कोणी म्हणत असले तरी त्यात अजिबात तथ्य नाही. कारण खरेच त्यात देशप्रेम आणि मानवता असती तर हिंदु धर्माचा भाग असलेला (?) मोठा मागासवर्गीय समाज आज हलाखित जगला नसता आणि त्याच्यावर सवर्ण हिंदकडूनच इतके अत्याचार होते ना. आजही संघाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीं पासून गल्लीतल्या कुडमूड्या कार्यकर्त्यापर्यंत उठसूठ राज्यघटना बदल, समतेऐवजी समरसता, आरक्षण आणि अट्रोसिटी रद्दची भाषा करते ना. देश आणि धर्म प्रेमाचे हे ढोंग इथपर्यंतच आहे असे नाही. देशप्रेमाच्य ह्या गप्पा हाणत असतानाच देशाच्या स्वातंत्र्याचे एकवेळ सोडून देवू पण देशाच विकासात यांचा किती वाटा आहे. असे विचारले तर संघाची पाटी आज ही कोरीच आहे. उलट जे लोक लोकशाही आणि समतेचा पुरस्कार करत आहेत त्याच्यामा गे जिवावर बेतल असे शुक्लकाष्ट लावले जात आहे. आणि हे सगळे गोडसे विचा रला साजे से आहे. मग प्रश्न उअरतो
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रिपाल सबानिस यांनी गांधी जयंतीचा मुहूर्त साधून "सगळे ब्राह्मण जसे गोडसे नाहीत तसेच सगळे कॉन्ग्रेसी गांधी नाहीत" असे विधान केले. वरवर पाहता या विधानाचे तितके महत्त्व वाटणार नाही. आतापर्यत कोणीही साधा सरळ माणुस हे विधान विसरुनही गेला असेल. पण सखोल विचार केला तर त्याचे गांभीर्य आणि सत्य सहज लक्षात येते. पुरोगामी विचारवंत आणि गांधीवादी (खरे आणि भोंदू) गोडसे हा संघाचा होता आणि त्याने संघ विचारसरणी आणि धर्मांधतेने महात्मा गांधी यांची हत्या केली असे मानतात. या हत्येच्या संशयाचे धागे अगदी सावरकरांपर्यतही गेल्या च्या चर्चा आजही झडताहेत. त्यांनीच गोडसेला यासाठी प्रवृत्त केले असाही एक मतप्रवाह आहे. त्यात गोडसे हा ब्राह्मण असल्याने आणि मनुस्मृतित ब्राह्मण म्हणुन त्याच्या गुन्ह्यला शिक्षा दिली नसली तरी राज्यघटनेने त्याला फाशी ध्यायला तत्कालिन सरकारला बाध्य केले हा राज्यघटनेचा आणि समतेचा विजय असला तरी ब्राह्मन्यचा आणि मनुस्मृतिचा पराभवच! संघाची बैठकच मनुस्मृतीवर आधारित असल्याने संघाचा ही तो ऐतिहासिक पराभवच. त्यामुळे ब्राह्मण विचारांच्या आणि हिताच्या आड येना-या लोकशाहीचा गळा घोटणे हे अगदी काल परवा पर्यंत मोहन भागवत यांनी राजकिय हेतुने प्रेरित होवून का होईना हिंदुराष्ट्राच्या फुग्याला लोकशाहीची टाचणी लावेपर्यंत कायम होते. त्यामुळे श्रिपाल सबनीस जे म्हनाले ते अनेक अर्थाने योग्य आहे. कारण संघ जरी भाषा देश प्रेमाची करत असला आणि हिदुत्व हा अंतिम कार्यक्रम असला तरी त्यामागिल प्रेरणा ब्राह्मण हित आणि ब्राह्मण वर्चस्व कायम राखणे हेच आहे. तसे ते नसते किन्वा त्यात आता बदल झाला आहे असे कोणी म्हणत असले तरी त्यात अजिबात तथ्य नाही. कारण खरेच त्यात देशप्रेम आणि मानवता असती तर हिंदु धर्माचा भाग असलेला (?) मोठा मागासवर्गीय समाज आज हलाखित जगला नसता आणि त्याच्यावर सवर्ण हिंदकडूनच इतके अत्याचार होते ना. आजही संघाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीं पासून गल्लीतल्या कुडमूड्या कार्यकर्त्यापर्यंत उठसूठ राज्यघटना बदल, समतेऐवजी समरसता, आरक्षण आणि अट्रोसिटी रद्दची भाषा करते ना. देश आणि धर्म प्रेमाचे हे ढोंग इथपर्यंतच आहे असे नाही. देशप्रेमाच्य ह्या गप्पा हाणत असतानाच देशाच्या स्वातंत्र्याचे एकवेळ सोडून देवू पण देशाच विकासात यांचा किती वाटा आहे. असे विचारले तर संघाची पाटी आज ही कोरीच आहे. उलट जे लोक लोकशाही आणि समतेचा पुरस्कार करत आहेत त्याच्यामा गे जिवावर बेतल असे शुक्लकाष्ट लावले जात आहे. आणि हे सगळे गोडसे विचा रला साजे से आहे. मग प्रश्न उअरतो
Comments
Post a Comment