Skip to main content

Posts

Showing posts from January, 2020

कविता : किडनी

हृदयात  असेल दुसरा कुणी तर, किमान किडनीमध्ये तरी जागा कर. माझा राग आला तर येऊ दे, वाटल्यास थोडा त्रागा कर. फोनवरचं हे बोलणं माझं, नकळत आईने ऐकलं, रडारड करत तिनं घरात सगळ्यांसमोर ओकलं. डोक्यावरून हात फिरवून म्हणाली, कुठल्या टवळीने करणी केली, लेकराला माझ्या वेडं करुन गेली. आईचा कालवा ऐकून मग आजीचंही फावलं, "आमच्या काळात असं नव्हतं", म्हणत तिनं आपलं कॅसेट लावलं. एकमेकांना न बघताच ह्यांना मी वरलं, मी समजून तर एकदा त्यांनी जाऊबाईनाच धरलं. त्यात सुध्दा मी त्याचं माझ्यावरचं  प्रेम हेरलं. आई आजीचा आवाज ऐकून बाबाही आले धावून, "किमान मोकळ्या हृदयाची तरी पकडायची!", बोलले पुढे उभा राहून. "तुमच्या जिभेला काही हाड!", म्हणत आई बाबांवर कावली, 'मी होते म्हणून टिकली!', म्हणत देवघरात धावली. कुण्या सटवीने भुरळ घातली म्हणत, अंगाऱ्याची चिमूट तिने माझ्या कपाळी लावली. घर डोक्यावर घेण्याअगोदर, दुस-याचं ऐकण्याची सवय लावा स्वतःला. या घरात  काडीचीही किंमत नाही आमच्यासारख्याच्या मताला.  समोर एवढे डेंजर व्हीलन  की, "प्रेम" शब्द घरात उच्चारणे सुध्द...

10 female mathematicians who changed the world

10 female mathematicians who changed the world female mathematicians. Here are 10 more women who transformed maths. N ew film  Hidden Figures  follows the incredible real-life story of three female black “human computers” who battled segregation and prejudice to work at Nasa, performing vital mathematical calculations in the 1960s. Here we look at 10 other incredible female mathematicians who battled disdain and discrimination to pursue their studies and make incredible discoveries... 1. Hypatia The daughter of Greek mathematician Theon, Hypatia was head of the Platonist School in Alexandria, Egypt, where she taught astronomy and philosophy. Described as a woman of great intellect and dignity, religious zealots accused her of being a Satanist and murdered her in 415 AD. Though there are no written records, it’s believed she was a highly influential genius who contributed vastly to her famous father’s published texts. 2. Sophie Germain Inspired by readi...

आंबेडकर हिंदू राष्ट्र को भारी ख़तरा क्यों मानते थे?

आंबेडकर हिंदू राष्ट्र को भारी ख़तरा क्यों मानते थे? भारत को हिंदू राष्ट्र बनाने का सपना कोई आज का नया सपना नहीं है, भले ही आज वो परवान चढ़ता दिख रहा हो. संघ और उससे जुड़े संगठन राष्ट्रगान, बीफ़, गोरक्षा और राम मंदिर पर जो तेवर दिखा रहे हैं, वो तो केवल आगाज़ है. आरएसएस प्रमुख मोहन भावगत ने पूरे देश में गो हत्या रोकने वाला क़ानून लागू करने की वक़ालत की. आरक्षण पर पुनर्विचार का बयान भी वो पहले दे चुके हैं. हिंदू संस्कृति को पूरे भारत के लिए आदर्श जीवन संहिता बनाना संघ का घोषित लक्ष्य है. महिलाओं के लिए ड्रेस कोड, लव जेहाद के विरुद्ध अभियान आदि तो चलते ही रहते हैं. असल में इस्लाम आधारित अलग राष्ट्र और हिंदू राष्ट्र दोनों की मांग जुड़वा भाई की तरह पैदा हुई थी, दोनों ने एक दूसरे को संबल प्रदान किया था. सच तो यह है कि हिंदू बहुमत के शासन के डर की ज़मीन पर ही पाकिस्तान की मांग फली-फूली थी. डॉक्टर आंबेडकर ने 1940 में ही धर्म आधारित राष्ट्र पाकिस्तान की मांग पर आगाह करते हुए कहा था, "अगर हिंदू राष्ट्र बन जाता है तो बेशक इस देश के लिए एक भारी ख़तरा उत्पन्न हो जाएगा. हिंदू ...

From US to India, the world is unravelling. Do not delude yourself this is a temporary blip

From US to India, the world is unravelling. Do not delude yourself this is a temporary blip S tability is being rolled back globally. There is no point hoping it is not. It is the new reality. For every corporate and political leader, this must now underpin every judgement, however uncomfortable and counter-intuitive. he way you have assumed things will be is no longer guaranteed. Worse still, unthinkables and unpalatables mean you must now turn most of your assumptions on their head. If you move too slowly or cautiously, then you are out. Look at the language from HSBC chairman Mark Tucker confirming the shock removal of CEO John Flint after just 18 months. Overseeing a 16 per cent increase in profits was not enough. HSBC needs new leadership to respond to “an increasingly complex and challenging global environment”. One banking analyst quoted in the  London Financial Times  said: “you almost need a Marvel superhero to run the bank”. Do not delude yourself that...

How judiciary helped Hitler and Stalin in destroying political opposition

कोणत्याही देशातील लोकशाहीचे यशापयश हे त्या देशातील लोकनियुक्त सरकार, न्यायव्यवस्था आणि प्रसारमाध्यमे यांची भूमिका यावर ठरत असते. लोकनियुक्त सरकार हे जरी सामान्य लोकांच्या मताने सत्तेवर आले तरी ते त्यांच्या विकासाला बांधील राहीलच असे नाही म्हणजे लोकशाहीचा उदोउदो करून सत्तेवर आलेल्या अनेकांनी आपली सत्तेवरील पकड घट्ट करण्यासाठी हुकूमशाही मार्गांचा अवलंब केल्याचे इतिहासात डोकावून पाहिल्यावर दिसून येते. म्हणजे ते थेट हुकूमशहा नसतात परंतु लोकशाहीचा बुरखा पांघरून त्यांची सरंजामशाही कृत्ये राजरोस सुरू असतात. त्यात त्यांना यशही मिळत राहते कारण असे करताना त्यांची भाषा जनतेच्या भल्याची आणि देशप्रेमाची पण कृती मात्र लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणारी असते. अश्या परिस्थितीत प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सत्ताधारी कोणीही व्यक्ती किंवा पक्ष असो प्रसारमाध्यमांना विरोधकांची भूमिका बजवावी लागते.  तरच सत्ताधारी निष्ठेने कारभार करतात. न्यायव्यवस्थेचे मात्र तसे नाही सत्ताधारी कोणीही असला तरी न्यायव्यवस्था मात्र सत्ताधाऱ्यांशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करते कारण तो सरकारचा एक भाग असते आण...

पानिपतात पेशव्यांचा पराभव का झाला?*

#पानिपतात पेशव्यांचा पराभव का झाला?*                                              -- श्रीमंत कोकाटे                  14 जानेवारी 17 61 रोजी पेशव्यांचा अब्दाली कडून दारुण पराभव झाला.अब्दालीचे सैन्य पेशव्यांच्या सैन्याच्या तुलनेत अत्यंत कमी असताना देखील पेशव्यांचे एक लाख सैन्य मारले गेले. हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत दुःखद दिवस आहे.पण हा दारुण पराभव का झाला? याची कारणे काय आहेत? त्याचा परामर्श घेणे इतिहास, वर्तमान आणि भविष्यकाळाच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे.कारण इतिहास हा इतिहासात रमण्यासाठी नसतो, तर इतिहासातून बोध घेऊन वर्तमान काळावरती मात करून भविष्यकाळात यशस्वी होण्यासाठी इतिहास असतो.                   पेशव्याच्या सैन्याचे नेतृत्व सदाशिव पेशवे आणि विश्वास पेशवे करत होते. त्यांच्या सैन्यात मराठा(कुणबी माळी धनगर कायस्थ रामोशी मातंग महार आग्री इत्यादी) हे बहुसंख्येने होते. पेशवे...

भारत की नागरिकता और राष्ट्रीयता

भारत की नागरिकता और राष्ट्रीयता के मुद्दे पर बवाल के मायने नागरिकता संशोधन अधिनियम (सीएए) 2019  का राष्ट्रव्यापी विरोध हो रहा है और हजारों नागरिक सड़कों पर उतर कर इस नए कानून के खिलाफ अपनी आवाज़ बुलंद कर रहे हैं. कई राज्य सरकारों ने इसकी खिलाफत करने हुए यह घोषणा कर दी है कि वे अपने राज्यों में इसे लागू नहीं करेंगे. और इनमें प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी की भाजपा के गठबंधन साथियों के नेतृत्व वाली सरकारें भी शामिल हैं.  भारत की नागरिकता, राष्ट्रीयता और अधिवास से जुड़े मुद्दे देश की अस्पष्ट और बदलती भौगोलिक सीमाओं को लांघते हैं और इस कारण उनकी सुस्पष्ट परिभाषा देना कठिन है. भारतीय नागरिकता से संबंधित दो क़ानूनी प्रावधान हैं – भारत के संविधान का भाग 2 और सन् 1955 का नागरिकता अधिनियम. इसके बाद नागरिकता अधिनियम में अनेक संशोधन हुए हैं. इसे कांग्रेस के नेतृत्व वाली सरकारों ने तीन बार संशोधित किया – 1986 में, 1992 में और फिर 2005 में और भाजपा के नेतृत्व वाली सरकारों ने दो बार – सन 2003 और 2015 में. सन् 1955 का मूल अधिनियम, भारत में रहने वाले प्रत्येक व्यक्ति की नागरिकता का नियमन ...