काल नेहमी प्रमाणे संध्याकाळी सायकलिंग ला चलल होते. तसा मी खिशात ओझे नको म्हणून शक्यतो माझा मोबाईल घरीच ठेवून जातो पण काल गडबडीत मोबाईल घरी ठेवायला विसरलो. घरापासून तीन चार किमी लांब गेल्यावर लक्षात आले की आपण मोबाईल आणला आहे. तेही मोबाईलची रिंग वाजली तेव्हा. सायकल बाजूला लावून मोबाईल बघितला तर माझ्या भाचीने फोन केला होता. माई नेहमीप्रमाणे तिला विचारले तर तिला एक प्रश्न होता आणि त्याचे उत्तर तिला लिहून पाहिजे होते. प्रश्न तसा साधाच होता पण उत्तर द्यायला अत्यंत कठीण होता.
तिला शाळेत तिच्या शिक्षिकेने कोणत्याही एका भारतीय सनावर निबंध लिहून आणायला सांगितले होते. तिने सगळ्यात अगोदर हात वर करून मॅडम मी दिवाळी विषय मागून घेतला होता.
तिला शाळेत तिच्या शिक्षिकेने कोणत्याही एका भारतीय सनावर निबंध लिहून आणायला सांगितले होते. तिने सगळ्यात अगोदर हात वर करून मॅडम मी दिवाळी विषय मागून घेतला होता.
Comments
Post a Comment