Skip to main content

अटल आणि अट्टल

अटल आणि अट्टल :
एखाद्या माणसाचे कर्तृत्व आणि चांगुलपणा ठरविताना तो माणूस आयुष्यभर कसा आणि कोणत्या तत्वांना घेऊन जगला याचा विचार करून ठरविला जातो.  पण  जर त्या व्यक्तीला माणूस म्हणून खूप लोकप्रियता आणि समाजमान्यता लाभली असेल तर त्याच्या चांगुलपणाचा समाजाला आणि देशाला किती उपयोग झाला याचबरोबर त्याच्या हाताखाली घडलेली माणसे आणि अनुयायी कसे आहेत? यावरही त्या माणसाचे चांगुलपण ठरत असते.  एखाद्या माणसाच्या बाबतीत या सगळ्या बाबी घडून आल्या असतील तरच त्याला समाजमान्यता आणि देशातील बहुसंख्य जनतेचे प्रेम लाभते.  भारतातच नव्हे तर ते जगभरात अशी माणसे अत्यंत नगण्य आणि हाताचे बोटावर मोजण्याइतकी असतात. स्वतंत्र भारतात असे प्रेम लाभलेला माणूस म्हणजे महात्मा गांधी.  खरे तर डॉ बाबासाहेब आंबेडकर ही महात्मा गांधीच्या तोला मोलाचे  व्यक्तिमत्त्व. पण  त्याची जात आणि स्वाभिमान  आडवा आला . जातीवादाची  त्यांना बसलेली झळ अद्यापही कायम  आहे . या दोन माणसानंतर  देशात आणि.परदेशात प्रभाव पाडू शकेल असे व्यक्तिमत्त्व भारत भूमीत जन्माला आले नाही हे आपले खरे तर दुर्दैवच. त्याचा देशातील लोकशाहीची पाळेमुळे घट्ट करण्यात असेच निर्माण झाला.  येथे वाजपेयींनी त्या दोघांच्या पंगतीत बसवण्याचा मुळीच प्रयत्न नाही. पण आणीबाणी नंतरच्या राजकारणाने निर्माण झालेले एकारले पण आणि राजकीय, सामजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जाणीव प्रगल्भ असलेल्या काळात त्यातल्या त्यात वाजपेयी उजवे ठरतात म्हणून त्याच्या निर्गमनची दखल घेणे अत्यावश्यक आहे.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या मृत्यूपश्चात ही उणीव एकदम जाणवू लागली.

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

संभाजी महाराज आणि भीमा कोरेगावचा इतिहास

*१ जानेवारी १८१८ ला* *स्वांतञ्याचे बंड का झाले?* #छत्रपती शिवाजी महाराजांच्या हत्तेच्या कटात जे ब्राह्मण मंत्री सामील होते त्या बारा ब्राह्मण  मंत्र्याना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी देवून ठार मारले आणि शिवाजी महाराजांच्या हत्तेचा बदला घेतला या गोष्टीमुळे ब्राह्मण वर्ग हादरून गेला व त्यांनि संभाजी महाराजांचा बदला घेण्याचा जणू विडाच उचलला असावा असे षडयंत्र  ब्राह्मण  रचत गेले याचाच एक भाग म्हणून रामदासाचा चा पट्टशिष्य रंगनाथ स्वामी याने षडयंत्र करून संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देण्यात  मदत केली. औरंगजेबाने संभाजी महाराजाना माने पासून पायापर्यंत त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या साखळदंडात जखडून ठेवले आणि संभाजी महाजांना औरंगजेबाने दोन प्रश्न  विचारले की, माझ्या सरदारापैकी तुला कोण फितूर झाल आणि तुझा खजिना कुठे आहे.परंतू सभाजी महाराजांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मग औरंजेब संभाजी महाराजाला सोडून देण्याचे ठरविले परंतू नंतर ब्राह्मण  मंत्र्यांनी औरंजेबाला सांगितल की संभाजी आमच्या धर्माचा आहे तेंव्हा त्याला आमच्या हवाली करण्य...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...