अटल आणि अट्टल :
एखाद्या माणसाचे कर्तृत्व आणि चांगुलपणा ठरविताना तो माणूस आयुष्यभर कसा आणि कोणत्या तत्वांना घेऊन जगला याचा विचार करून ठरविला जातो. पण जर त्या व्यक्तीला माणूस म्हणून खूप लोकप्रियता आणि समाजमान्यता लाभली असेल तर त्याच्या चांगुलपणाचा समाजाला आणि देशाला किती उपयोग झाला याचबरोबर त्याच्या हाताखाली घडलेली माणसे आणि अनुयायी कसे आहेत? यावरही त्या माणसाचे चांगुलपण ठरत असते. एखाद्या माणसाच्या बाबतीत या सगळ्या बाबी घडून आल्या असतील तरच त्याला समाजमान्यता आणि देशातील बहुसंख्य जनतेचे प्रेम लाभते. भारतातच नव्हे तर ते जगभरात अशी माणसे अत्यंत नगण्य आणि हाताचे बोटावर मोजण्याइतकी असतात. स्वतंत्र भारतात असे प्रेम लाभलेला माणूस म्हणजे महात्मा गांधी. खरे तर डॉ बाबासाहेब आंबेडकर ही महात्मा गांधीच्या तोला मोलाचे व्यक्तिमत्त्व. पण त्याची जात आणि स्वाभिमान आडवा आला . जातीवादाची त्यांना बसलेली झळ अद्यापही कायम आहे . या दोन माणसानंतर देशात आणि.परदेशात प्रभाव पाडू शकेल असे व्यक्तिमत्त्व भारत भूमीत जन्माला आले नाही हे आपले खरे तर दुर्दैवच. त्याचा देशातील लोकशाहीची पाळेमुळे घट्ट करण्यात असेच निर्माण झाला. येथे वाजपेयींनी त्या दोघांच्या पंगतीत बसवण्याचा मुळीच प्रयत्न नाही. पण आणीबाणी नंतरच्या राजकारणाने निर्माण झालेले एकारले पण आणि राजकीय, सामजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जाणीव प्रगल्भ असलेल्या काळात त्यातल्या त्यात वाजपेयी उजवे ठरतात म्हणून त्याच्या निर्गमनची दखल घेणे अत्यावश्यक आहे.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या मृत्यूपश्चात ही उणीव एकदम जाणवू लागली.
एखाद्या माणसाचे कर्तृत्व आणि चांगुलपणा ठरविताना तो माणूस आयुष्यभर कसा आणि कोणत्या तत्वांना घेऊन जगला याचा विचार करून ठरविला जातो. पण जर त्या व्यक्तीला माणूस म्हणून खूप लोकप्रियता आणि समाजमान्यता लाभली असेल तर त्याच्या चांगुलपणाचा समाजाला आणि देशाला किती उपयोग झाला याचबरोबर त्याच्या हाताखाली घडलेली माणसे आणि अनुयायी कसे आहेत? यावरही त्या माणसाचे चांगुलपण ठरत असते. एखाद्या माणसाच्या बाबतीत या सगळ्या बाबी घडून आल्या असतील तरच त्याला समाजमान्यता आणि देशातील बहुसंख्य जनतेचे प्रेम लाभते. भारतातच नव्हे तर ते जगभरात अशी माणसे अत्यंत नगण्य आणि हाताचे बोटावर मोजण्याइतकी असतात. स्वतंत्र भारतात असे प्रेम लाभलेला माणूस म्हणजे महात्मा गांधी. खरे तर डॉ बाबासाहेब आंबेडकर ही महात्मा गांधीच्या तोला मोलाचे व्यक्तिमत्त्व. पण त्याची जात आणि स्वाभिमान आडवा आला . जातीवादाची त्यांना बसलेली झळ अद्यापही कायम आहे . या दोन माणसानंतर देशात आणि.परदेशात प्रभाव पाडू शकेल असे व्यक्तिमत्त्व भारत भूमीत जन्माला आले नाही हे आपले खरे तर दुर्दैवच. त्याचा देशातील लोकशाहीची पाळेमुळे घट्ट करण्यात असेच निर्माण झाला. येथे वाजपेयींनी त्या दोघांच्या पंगतीत बसवण्याचा मुळीच प्रयत्न नाही. पण आणीबाणी नंतरच्या राजकारणाने निर्माण झालेले एकारले पण आणि राजकीय, सामजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जाणीव प्रगल्भ असलेल्या काळात त्यातल्या त्यात वाजपेयी उजवे ठरतात म्हणून त्याच्या निर्गमनची दखल घेणे अत्यावश्यक आहे.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या मृत्यूपश्चात ही उणीव एकदम जाणवू लागली.
Comments
Post a Comment