एकारलेपण सोडणार कधी?
१६ ऑगस्ट २०१८ रोजी संध्याकाळी ५.०५ मिनिटांनी एम्स रुग्णालयाने एक बुलेटिन प्रसिद्ध करून भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्याचे अधिकृत जाहीर केले. त्याअगोदर असल्या दिवशीच १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस असल्याने सगळे त्यात कार्यमग्न होते शिवाय स्वातंत्र्य दिनी देशाला सुतकात टाकायला नको असा विचार करून अगोदरच कैलासवासी झालेल्या (शक्यता) वाजपेयींचा मृत्यू झाल्याची अधिकृत घोषणा १६ ऑगस्ट करण्यात आली. त्यानंतर देशात सर दिवसाचा राष्ट्रीय दुख वाटा ही जाहीर करण्यात आला. भाजप सारख्या एकरलेल्या आणि धर्मांध पक्षत असूनही एक समतल आणि राज धर्म पाळणारा नेता अशी प्रतिमा निर्माण केल्याने त्याच्या मृत्युनंतर दिल्लीत जनसागर उसळला. सर्व पक्षीय नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आणि त्यांचे कुटुंबीय आणि भाजपप्रती सहवेदना व्यक्त केली. त्यात अनेक पुरोगामी ही सहभागी होते.
वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते आणि त्यांच्या सत्ताकाळात त्यांनी काही निर्णय जसे चांगले घेतले तसे काही निर्णय अत्यात चुकीचे होते. त्याच्या सरकारने घेतलेल्या काही चुकीच्या निर्णयामुळे (स्वतंत्र चर्चेचा विषय) देशाच्या लोकशाही मूल्यांची पायमल्ली तर झालीच त्याचे दूरगामी परिमाण आजही देशाला भोगावे लागत आहेत. पण म्हणून त्यांना आदरांजली अर्पण करणे चुकीचे कसे ठरते?
भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकरणात असे अनेक स्वयंघोषित पुरोगामी आहेत ज्यांना वाजपेयी ना पुरोगामी विचाराच्या लोकांनी आदरांजली वाहिलेले आवडले नाही. एकवेळ यांचे म्हणणे मान्य जरी केले तरी मुळात वाजपेयींच्या नेतृत्वाखाली
भारत छोडो आंदोलनात सहभाग घेतल्याबद्दल वाजपेयींना २७ ऑगस्ट १९४२ रोजी बतेश्र्वर, आग्रा जिल्हा, मध्यप्रदेश, येथे "भारत छोडो" आंदोलनात सहभाग घेतला म्हणून अटक झाली होती आणि त्यांना जिल्हा मॅजिस्ट्रेट समोर हजर केले असता. त्यांनी आपण या आंदोलनात सहभागी नव्हतो. पण अचानक आंदोलकांचा जमाव आपल्या बाजूने आल्यामुळे आपण त्यात ओढले गेलो. आपल्याला या आंदोलनाशी काहीही देणेघेणे नाही की त्यांच्याशी कसलाही संबंध नाही, असे लेखी स्टेटमेंट १ सप्टेंबर १९४२ रोजी दिले होते. त्यामुळे वाजपेयी स्वतः मात्र सुटले पण त्यांच्याबरोबर आंदोलनात सहभागी असलेले अनेकजण अडकले. त्यावेळी वाजपेयी २० वर्षाचे होते आणि ऑल इंडिया स्टूडेंट फेडरेशनचे सदस्य होते AISF चे कार्यकर्ते त्यात सहभागी व स्वातंत्र्य चळवळीशी आपला काहीही संबंध नाही अशी भूमिका घेतल्याने व आंदोलनातील त्यांच्या सहकाऱ्यांना त्यामुळे शिक्षा झाल्याने वाजपेयींची AISF मधून हकालपट्टी करण्यात आली होती.
लिंक: वाजपेयींच्या माफीनामा -
https://l.facebook.com/l.php?u=https%3A%2F%2Fwww.frontline.in%2Fstatic%2Fhtml%2Ffl1503%2F15031150.htm&h=AT1d-xgc8RiGV-cAB17Nfz4tlyOIDtg169gXUppmxdlQCYsJeU74gPvfKxebrSpaUFgN07VWTAUB2JUHb0e0u1OfRrwWxG5JDbk0pUIdgE_Q5xNwz505uDZi0-Qjr_9I6IgC6zJcsjMoYZx0EDc&s=1
१६ ऑगस्ट २०१८ रोजी संध्याकाळी ५.०५ मिनिटांनी एम्स रुग्णालयाने एक बुलेटिन प्रसिद्ध करून भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्याचे अधिकृत जाहीर केले. त्याअगोदर असल्या दिवशीच १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस असल्याने सगळे त्यात कार्यमग्न होते शिवाय स्वातंत्र्य दिनी देशाला सुतकात टाकायला नको असा विचार करून अगोदरच कैलासवासी झालेल्या (शक्यता) वाजपेयींचा मृत्यू झाल्याची अधिकृत घोषणा १६ ऑगस्ट करण्यात आली. त्यानंतर देशात सर दिवसाचा राष्ट्रीय दुख वाटा ही जाहीर करण्यात आला. भाजप सारख्या एकरलेल्या आणि धर्मांध पक्षत असूनही एक समतल आणि राज धर्म पाळणारा नेता अशी प्रतिमा निर्माण केल्याने त्याच्या मृत्युनंतर दिल्लीत जनसागर उसळला. सर्व पक्षीय नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आणि त्यांचे कुटुंबीय आणि भाजपप्रती सहवेदना व्यक्त केली. त्यात अनेक पुरोगामी ही सहभागी होते.
वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते आणि त्यांच्या सत्ताकाळात त्यांनी काही निर्णय जसे चांगले घेतले तसे काही निर्णय अत्यात चुकीचे होते. त्याच्या सरकारने घेतलेल्या काही चुकीच्या निर्णयामुळे (स्वतंत्र चर्चेचा विषय) देशाच्या लोकशाही मूल्यांची पायमल्ली तर झालीच त्याचे दूरगामी परिमाण आजही देशाला भोगावे लागत आहेत. पण म्हणून त्यांना आदरांजली अर्पण करणे चुकीचे कसे ठरते?
भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकरणात असे अनेक स्वयंघोषित पुरोगामी आहेत ज्यांना वाजपेयी ना पुरोगामी विचाराच्या लोकांनी आदरांजली वाहिलेले आवडले नाही. एकवेळ यांचे म्हणणे मान्य जरी केले तरी मुळात वाजपेयींच्या नेतृत्वाखाली
भारत छोडो आंदोलनात सहभाग घेतल्याबद्दल वाजपेयींना २७ ऑगस्ट १९४२ रोजी बतेश्र्वर, आग्रा जिल्हा, मध्यप्रदेश, येथे "भारत छोडो" आंदोलनात सहभाग घेतला म्हणून अटक झाली होती आणि त्यांना जिल्हा मॅजिस्ट्रेट समोर हजर केले असता. त्यांनी आपण या आंदोलनात सहभागी नव्हतो. पण अचानक आंदोलकांचा जमाव आपल्या बाजूने आल्यामुळे आपण त्यात ओढले गेलो. आपल्याला या आंदोलनाशी काहीही देणेघेणे नाही की त्यांच्याशी कसलाही संबंध नाही, असे लेखी स्टेटमेंट १ सप्टेंबर १९४२ रोजी दिले होते. त्यामुळे वाजपेयी स्वतः मात्र सुटले पण त्यांच्याबरोबर आंदोलनात सहभागी असलेले अनेकजण अडकले. त्यावेळी वाजपेयी २० वर्षाचे होते आणि ऑल इंडिया स्टूडेंट फेडरेशनचे सदस्य होते AISF चे कार्यकर्ते त्यात सहभागी व स्वातंत्र्य चळवळीशी आपला काहीही संबंध नाही अशी भूमिका घेतल्याने व आंदोलनातील त्यांच्या सहकाऱ्यांना त्यामुळे शिक्षा झाल्याने वाजपेयींची AISF मधून हकालपट्टी करण्यात आली होती.
लिंक: वाजपेयींच्या माफीनामा -
https://l.facebook.com/l.php?u=https%3A%2F%2Fwww.frontline.in%2Fstatic%2Fhtml%2Ffl1503%2F15031150.htm&h=AT1d-xgc8RiGV-cAB17Nfz4tlyOIDtg169gXUppmxdlQCYsJeU74gPvfKxebrSpaUFgN07VWTAUB2JUHb0e0u1OfRrwWxG5JDbk0pUIdgE_Q5xNwz505uDZi0-Qjr_9I6IgC6zJcsjMoYZx0EDc&s=1
Comments
Post a Comment