Skip to main content

एकारलेपण सोडणार कधी?

एकारलेपण सोडणार कधी?
१६ ऑगस्ट २०१८ रोजी संध्याकाळी ५.०५ मिनिटांनी एम्स रुग्णालयाने एक बुलेटिन प्रसिद्ध करून  भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्याचे अधिकृत जाहीर केले. त्याअगोदर असल्या दिवशीच १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस असल्याने  सगळे त्यात कार्यमग्न होते शिवाय स्वातंत्र्य दिनी देशाला सुतकात टाकायला नको असा विचार करून अगोदरच कैलासवासी झालेल्या (शक्यता) वाजपेयींचा मृत्यू झाल्याची अधिकृत घोषणा १६ ऑगस्ट करण्यात आली. त्यानंतर देशात सर दिवसाचा राष्ट्रीय दुख वाटा ही जाहीर करण्यात आला. भाजप सारख्या एकरलेल्या आणि धर्मांध पक्षत असूनही एक समतल आणि राज धर्म पाळणारा नेता अशी प्रतिमा निर्माण केल्याने त्याच्या मृत्युनंतर  दिल्लीत जनसागर उसळला. सर्व पक्षीय नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आणि त्यांचे कुटुंबीय आणि भाजपप्रती सहवेदना व्यक्त केली. त्यात अनेक पुरोगामी ही सहभागी होते.
वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते आणि त्यांच्या सत्ताकाळात त्यांनी काही निर्णय जसे चांगले घेतले तसे काही निर्णय अत्यात चुकीचे होते. त्याच्या सरकारने घेतलेल्या काही चुकीच्या निर्णयामुळे (स्वतंत्र चर्चेचा विषय) देशाच्या लोकशाही मूल्यांची पायमल्ली तर झालीच त्याचे दूरगामी परिमाण आजही देशाला भोगावे लागत आहेत. पण म्हणून त्यांना आदरांजली अर्पण करणे चुकीचे कसे ठरते?

भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकरणात असे अनेक स्वयंघोषित पुरोगामी आहेत ज्यांना वाजपेयी ना पुरोगामी विचाराच्या लोकांनी आदरांजली वाहिलेले आवडले नाही. एकवेळ यांचे म्हणणे मान्य जरी केले तरी मुळात वाजपेयींच्या नेतृत्वाखाली

भारत छोडो आंदोलनात सहभाग घेतल्याबद्दल वाजपेयींना २७ ऑगस्ट १९४२ रोजी बतेश्र्वर, आग्रा जिल्हा, मध्यप्रदेश, येथे "भारत छोडो" आंदोलनात सहभाग घेतला म्हणून अटक झाली होती आणि त्यांना जिल्हा मॅजिस्ट्रेट समोर हजर केले असता. त्यांनी आपण या आंदोलनात सहभागी नव्हतो. पण अचानक आंदोलकांचा जमाव आपल्या बाजूने आल्यामुळे आपण त्यात ओढले गेलो. आपल्याला या आंदोलनाशी काहीही देणेघेणे नाही की त्यांच्याशी कसलाही संबंध नाही,  असे लेखी स्टेटमेंट १ सप्टेंबर १९४२ रोजी दिले होते. त्यामुळे वाजपेयी स्वतः मात्र सुटले पण त्यांच्याबरोबर आंदोलनात सहभागी असलेले अनेकजण अडकले. त्यावेळी वाजपेयी २० वर्षाचे होते आणि ऑल इंडिया स्टूडेंट फेडरेशनचे सदस्य होते AISF चे कार्यकर्ते त्यात सहभागी  व स्वातंत्र्य चळवळीशी आपला काहीही संबंध नाही अशी भूमिका घेतल्याने व आंदोलनातील त्यांच्या सहकाऱ्यांना त्यामुळे शिक्षा झाल्याने वाजपेयींची AISF मधून हकालपट्टी करण्यात आली होती.
लिंक: वाजपेयींच्या माफीनामा -
https://l.facebook.com/l.php?u=https%3A%2F%2Fwww.frontline.in%2Fstatic%2Fhtml%2Ffl1503%2F15031150.htm&h=AT1d-xgc8RiGV-cAB17Nfz4tlyOIDtg169gXUppmxdlQCYsJeU74gPvfKxebrSpaUFgN07VWTAUB2JUHb0e0u1OfRrwWxG5JDbk0pUIdgE_Q5xNwz505uDZi0-Qjr_9I6IgC6zJcsjMoYZx0EDc&s=1


Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

संभाजी महाराज आणि भीमा कोरेगावचा इतिहास

*१ जानेवारी १८१८ ला* *स्वांतञ्याचे बंड का झाले?* #छत्रपती शिवाजी महाराजांच्या हत्तेच्या कटात जे ब्राह्मण मंत्री सामील होते त्या बारा ब्राह्मण  मंत्र्याना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी देवून ठार मारले आणि शिवाजी महाराजांच्या हत्तेचा बदला घेतला या गोष्टीमुळे ब्राह्मण वर्ग हादरून गेला व त्यांनि संभाजी महाराजांचा बदला घेण्याचा जणू विडाच उचलला असावा असे षडयंत्र  ब्राह्मण  रचत गेले याचाच एक भाग म्हणून रामदासाचा चा पट्टशिष्य रंगनाथ स्वामी याने षडयंत्र करून संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देण्यात  मदत केली. औरंगजेबाने संभाजी महाराजाना माने पासून पायापर्यंत त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या साखळदंडात जखडून ठेवले आणि संभाजी महाजांना औरंगजेबाने दोन प्रश्न  विचारले की, माझ्या सरदारापैकी तुला कोण फितूर झाल आणि तुझा खजिना कुठे आहे.परंतू सभाजी महाराजांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मग औरंजेब संभाजी महाराजाला सोडून देण्याचे ठरविले परंतू नंतर ब्राह्मण  मंत्र्यांनी औरंजेबाला सांगितल की संभाजी आमच्या धर्माचा आहे तेंव्हा त्याला आमच्या हवाली करण्य...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...