Skip to main content

Posts

Showing posts from May, 2020

हरविलेल्या आनंदाची आणि स्वाभिमानाची गोष्ट......

हरविलेल्या आनंदाची आणि स्वाभिमानाची गोष्ट......       प्रत्येक माणसाची आनंदाची व्याख्या वेगवेगळी असू शकते का? कोणालाही विचारले तरी या प्रश्नाचे उत्तर 'होय' असेच येईल. त्यामूळे प्रत्येकाच्या आनंदाची व्याख्या त्या त्या व्यक्तीच्या विचार आचारानुसार आणि स्वभावानुसार वेगळी असते असे ठामपणे म्हणता येते. बऱ्याचवेळा आनंदी राहणे ही स्वार्थाची भावना असू शकते आणि शारीरिक, मानसिक व बौद्धिक स्वास्थ्य राखण्यासाठी याबाबतीत स्वार्थी असण्यात काहीही गैर नाही. फक्त त्या स्वार्थात कोणतीही विकृती असता कामा नये. कारण असा आनंद फार काळ टिकत नाही शिवाय ती विकृती उघड झाली की परत आयुष्यात आनंदाचे क्षण येतील की नाही याची काहीच खात्री देता येत नाही.          मानसशास्त्रातील आनंदाची व्याख्या फारच विस्तृत असली तरी तिला अनेक आयामही आहेत. बऱ्याच जणांना दुसऱ्याला आनंद देण्यात आनंद वाटत असतो. हा आनंदाचा सगळ्यात चांगला आणि सूंदर पैलू आहे. ती दुसरी व्यक्ती परिचीत किंवा अपरिचितही असू शकते. पण व्यक्ती जर परिचित असेल तर बऱ्याचवेळा त्यात प्रेमाचाही भाग तितकाच असतो. आपल्या प्रेमाची ...

बाबासाहेब आंबेडकरांचे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील योगदान

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील योगदान उपेक्षित का?- प्रा. हरी नरके आज ६० वा महाराष्ट्रदिन साजरा होत असताना मुंबईतील १०५ हुतात्मे, आंदोलनाचे प्रमुख नेते एसेम जोशी, आचर्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, श्री. अ. डांगे, अण्णाभाऊ साठे, सेनापती बापट यांची आठवण काढली जाणे स्वाभाविक आहे. मात्र या लढ्यातले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महत्वपुर्ण योगदान विसरले जाते. हे मुद्दाम होते की अनवधानाने ते शोधावे लागेल. मुंबई कोणाची? गुजरातची की महाराष्ट्राची हा वाद पेटला असताना तमाम बुद्धीजिवी मुंबई गुजरातची किंवा स्वतंत्र अशी भुमिका मांडत होते. तेव्हा एकट्या बाबासाहेबांनी मुंबई महाराष्ट्राचीच असे सबळ पुराव्यांनिशी सिद्ध केले हे त्यांचे योगदान बुद्धीजिवी लोक का दुर्लक्षित ठेवतात? बाबासाहेबांनी १९४८,१९५३ आणि १९५५ साली या विषयावर संशोधनपर लेखन केले. ते इतके बिनतोड होते की गुजराती लॉबी आणि मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू पाहणारी,मुंबईला स्वतंत्र राज्य बनवा म्हणणारी मंडळी यांची बोलतीच बंद झाली. नेमका काय होता बाबासाहेबांचा हा युक्तीवाद? मुंबईतील व्यापार, उद्योग आणि आर्थिक विश्व गुज...

Global Lockdown: Reminisces and Repercussions.

Global Lockdown: Reminisces and Repercussions. 1* Dr. Rahul Sadashiv Kharat. 1. Department of Commerce, M. S. Kakade College, Someshwarnagar. *email of corresponding author: srass229@gmail.com Introduction: A Lockdown is nothing but an emergency protocol issued by highest authority in any industry, business organization or a government; that usually prevents or restrict people or information from leaving an area. The purpose of lockdown may be to protect people or information from a risk, threat or any other external event. There are basically four types of Lockdown i.e. Emergency lockdown, Preventive lockdown, Drill lockdown and Full lockdown. Emergency lockdown: Emergency lockdowns are declared when there is substantial risk or threat to human beings and lives on earth. Preventive lockdown: Preventive lockdown is a situation in which preemptive action plan is executed to ensure safety and security of people, organization and system from unusual scenario or weakness....