Skip to main content

Posts

Showing posts from October, 2019

कविता - सलमान तुझा सिनेमा.......

सलमान तुझा सिनेमा ईदला रिलीज करू, अक्षय तुला दिवाळीत थेटरं देऊ. पण नागराजसाठी किमान शिमगा तरी राखून ठेवू. म्हणशील तू यात मी उगाच जात-धर्म आणतोय, दुखत नसताना काहीच उगीच मी कन्हतोय. तू सांगशील ती तारीख आपण धरू, पण अधून मधून मारुती कांबळेलाही हिरो म्हणून साईन करू. सलमान तुझा सिनेमा............ सिनेमा म्हणजे जोक नसतो, समाजमनाचा रोख असतो. सिनेमा म्हणजे वारसा असतो, बदलत्या समाजाचा आरसा असतो. हा आरसा दाखवायला आता सुरू करू, सलमान तुझा सिनेमा.......... सई, सोनाली, तेजस्वीनी, प्रिया अन् मुक्ता सुद्धा रूळलीय, सिनेमाची नस आता त्यांनी चांगलीच कळलीय. साधी असली म्हणून काय झाले, चाचपडणा-या आर्चीला सुद्धा सेट करू. सलमान तुझा सिनेमा........ म्हणशील तू मी तर पडलो हिंदीतला, मराठीशी माझा संबंध तरी काय? हिंदी काय अन् मराठी काय, भेद असतो सर्वत्र सुरू म्हणून हा भेद अगोदर बंद करू, सलमान तुझा सिनेमा........... सिनेमाला नसते जात आणि धर्म, पण असतो एक प्रवाह, जाती धर्माकडे नकळत वळवणारा. सनीला हिंदू अन् शाहरुखला मुस्लिम ठरवणारा, नको नको वाटत असताना, दमेपर्यंत पळवणारा. तो प्रवाह आ...

बळी राजा कोण होता?

*कोण होता बळीराजा*   🚩 दक्षीण दिशेची वैदिकांना असलेली भीती त्यांनी आपल्यावर देखील थोपवली आणी म्हणून दक्षिण दिशेला प्लॉट नको, दरवाजा नको . ती यमाची दिशा आहे असे आपल्यावर बिंबवण्यात आले. *दक्षिण दिशेला काय आहे ?* दक्षिणेला केरळ राज्य आहे.आणी केरळ येथेच महान्यायी, महाप्रतापी व दानशुर असा पुराणातला आम्हा अवैदीकांचा, रयतेचा राजा होऊन गेला. त्याचे नावं बळीराजा. बळीराजाचाच पणजोबा हिरण्यकश्यपू ,ज्याला राक्षस ठरवले गेले व त्याला मारण्यासाठी सिंहाचे मुकुट वाघनख असे बहुरूपी सोंग घेऊन खांबाच्या आडोशाला लपलेल्या विष्णूने ज्याला वैदीक "नृसींह अवतार " म्हणतात, त्या नृसिंह ने कपटाने हिरण्यकश्यपू ला मारले. कारण हिरण्यकश्यपू आपला फुटीरवादी पुत्र प्रल्हादला विष्णू या वैदीकाची बाजू घेण्याला विरोध करत होता. इथले जे मुलनिवासी अवैदीक होते ते सर्वच वैदीकांचा विरोध करायचे. कारण वैदीक यज्ञ करुन अवैदीकांची जमीन कब्जात घ्यायचे. या प्रल्हादाच्या पोटी विरोचन जन्माला आला व त्याला देखिल असेच कपटाने मारले गेले. विरोचनच्या पोटी आणी प्रल्हाद चा नातू म्हणून  हिरण्यकश्यपूच्या वंशातला हा *बळीराजा.*  ...

तुळशीचे लग्न एक समीक्षा : आ.ह.साळुंखे

तुळशीचे लग्न एक समीक्षा : आ.ह.साळुंखे तुळशीचे लग्न एक समिक्षा.... विष्णूबरोबर तुलशीच लग्न लावणे म्हणजे तुळशीची बदनामी करणे होय..... तुळशी (वृंदा) ही या देशातील मुलनिवासी असूर सम्राट जालंधर याची पत्नी होती परकीय आर्य ब्राह्मणाना जालंधराचा पाढाव होत नव्हता...... त्याची पत्नी वृंदा ही त्यामध्ये मुख्य आडसर होती म्हणून विष्णू नावाच्या तत्कालीन आर्य ब्राह्मणाने वृंदेवर बलात्कार केला...... व तीचे शील भ्रष्ट केले..... तीचा खून केला किंवा तीला आत्महत्या करायला भाग पाडले..... आणी ब्राह्मनाणी त्याचे राज्य कपटाने बळकविले.वृंदा ही जनतेत आतिशय लेकप्रिय होती... जनसामान्याना तीच्या मृत्युमुळे असामान्यसदमा पोहचला... वृंदेची आठवण म्हणूण घराघरासमोर जनतेने वृंदावन बांधले व जनता त्या वृंदावनाच्या रुपात आपल्या त्यामहान राणीची आठवण जतन करु लागली. कालांतराने येथे ब्राह्मणाचा संपूर्ण आम्मलनिर्माण झाल्यावर ब्राह्मणानी वृंदा तुळशीचा विवाह ज्याने तिच्यावर बलात्कार केला होतात्या विष्णू नावाच्या ब्राह्मणाशी लावण्याचा ऊत्सव सूरु करुन महान जालंधर आणी वृंदेवर सूड ऊगविला मुलनिवासी बहुजना...

होय, काँग्रेसच जबाबदार आहे!

             २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाची मालिका २०१९ च्या लोकसभा निवडणुकानंतरही कायम राहिली अगदी काल परवा झालेल्या महाराष्ट्र आणि हरियाना विधानसभेच्या निवडणुक निकालातही त्याची पुनरावृत्ती झाली.  पण त्याची सखोल मीमांसा करण्याची किंवा कारणे शोधण्याची तसदी पक्ष म्हणून काँग्रेसच्या देशपातळीवरील आणि राज्यातीलही कोणत्याही जबाबदार नेत्याने घेतली नाही. मुळात पक्षात आता कोणी जबाबदार नेते शिल्लक आहेत की नाही? याची शंका यावी इतका काँग्रेस पक्ष गलितगात्र अवस्थेत आहे. आम्ही गलितगात्र आहोत हे सांगणारेही बहुदा पक्षात कोणी शिल्लक नसावे अशी एकेकाळी काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यत निर्विवाद सत्ता गाजविलेल्या या पक्षाची अवस्था आहे.                प्रत्येक माणसाच्या पराभवामागे जशी बहिर्गत कारणे असतात तशी ती अंतर्गत कारणेही असतात आणि हा नियम राजकीय पक्षालाही तंतोतंत लागू होतो. काँग्रेसच्या आजच्या अवस्थेला बहिर्गत कारणे जबाबदार आहेतच पण त्याहीपेक्षा जास्त अंतर्गत कारणे आहेत. त्यावर पक्षातील कोणीही चर्चा कर...

राजकीय सत्तेचा लंबक : सवर्ण ते सवर्ण

दि. २३ ऑक्टोबर २०१९ रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे लागले. प्रसारमाध्यमांनी ज्या प्रकारे सत्ताधाऱ्यांच्या बाजूने वातावरण निर्मिती केली होती त्या प्रमाणे एकतर्फी नाही पण  भाजप -शिवसेना आरामात सत्ता स्थापन करू शकेल इतके संख्याबळ जनतेच्या युतीच्या पारड्यात टाकले. आपण जिंकलो आहोत याची जाणीव असूनही भाजपच्या गोटात कमालीची शांतता आणि अस्वस्थता आहे तर विरोधकांना आपल्याला पाच वर्षे विरोधात बसावे लागणार याची पक्की जाणीव असूनही विरोधकात विशेषतः राष्ट्रवादीच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांत कमालीचा उत्साह दिसून येत आहेत. प्रभाव सन्मानजनक असेल तर त्याचाही सोहळा साजरा करता येतो आणि अपेक्षित यश मिळाले नाही म्हणून बाजी मारूनही दुखवटा लागतो याचे थेट प्रसारण महाराष्ट्रातील जनता अनुभवत आहे आणि त्याच्या केंद्रस्थानी आहेत ते म्हणजे जुने जाणते आणि कसलेले राजकारणी शरद पवार.  वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे नसते तर आणखी किमान  २३ उमेदवार  आघाडीचे निवडून येऊ शकले असते असा प्राथमिक निष्कर्ष निकालाची प्राथमिक आकडेवारी पाहून निघतात. तरीही

गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू : अपघात की घातपात?

*गोपिनाथ मुंडे यांचा अपघात की घातपात ?* २६ मे २०१४ रोजी गोपिनाथ मुंडे यांनी मंत्री पदाची शपथ घेतली आणि अवघ्या ८ दिवसांमध्येच ३ जुन २०१४ रोजी दिल्ली येथे त्यांची हत्या करण्यात आली | गोपिनाथ मुंडे यांच्या निधनानंतर ५ जुन २०१४ रोजी "ओबीसी जागा हो | देशाचा राजा हो" | हा लेख मी लिहला होता | त्या लेखामध्ये मी जे काही मुद्दे मांडले होते | व जी काही प्रश्ने विचारली होती | त्याची उत्तरे अजुनही ३ वर्षात मला कुणीच दिली नाहीत / देवु शकले नाहीत | मुंडे साहेबांची हत्या का? कुणी? आणि कशी केली? या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा तसेच त्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न वंजारी (जाती) समाजाचे असणारे लेखक - नारायण बुध्दवंत जी यांनी "गोपिनाथ मुंडे यांचा घातपात की अपघात"? या पुस्तकाद्वारे ही केलेला आहे | त्या पुस्तकाचे खंडन ही अाजपर्यंत कुणीच केले नाही | किंवा आजपर्यंत माझ्यासकट प्रा. Vilas Kharat सरांपासुन ज्या - ज्या लोकांनी गोपीनाथ मुंडे यांची हत्याच झाली आहे | असे ठामपणे सांगितले त्यांच्या विरोधात ही साधी कुणी तक्रार सुध्दा केली नाही | हत्या करणारे / त्या कटात सामिल असणारे सर्व भाज...

धर्म, अंधश्रद्धा आणि पु. ल. देशपांडे

*धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही...* *- पु.ल.देशपांडे* (’एक शुन्य मी’ या पुस्तकातुन *एक तर धर्म, ईश्वर, पूजा-पाठ ह्यात मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही. पूर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे थोतांडावर माझा विश्वास नाही. देव, धर्म या कल्पना धूर्त सत्ताधाऱ्यांनी दहशतीसाठी वापरलेल्या आहेत, याविषयी मला यत्किंचितही शंका नाही.*  आपल्या देशात इतके संत जन्माला यायच्याऐवजी ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते तर हा देश अधिक सुखी झाला असता. *मला कुठल्याही संतापेक्षा अॅनेस्थेशियाचा शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनाहीन करणारा संशोधक हा अधिक मोठा वाटतो.*  विज्ञान जन्मजात श्रेष्ठत्वकनिष्ठत्व मानत नाही. *सत्याचे दर्शन घडवणाऱ्या वैज्ञानिकांचा, देवाचे नाव घेणाऱ्या धर्मगुरूंनी आणि त्यांच्या दहशतीखाली असणाऱ्या अडाणी राजे लोकांनी सगळ्यात अधिक छळ केला आहे.* _धर्म धर्म करणाऱ्या लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे शत्रू नसतील._ *मग ते बायकांना नवऱ्याच्या च...

मा.‘शाहीर अमर शेख

 मा.‘शाहीर अमर शेख ’ मूळ नाव - मेहबूब हुसेन पटेल (२० ऑक्टोबर १९१६ - २९ ऑगस्ट १९६९) ख्यातनाम मराठी लोकशाहीर. यांना त्यांच्या जन्मदिनानिम्मित विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा ..! मा.शाहीर अमर शेख यांचा जीवन परिचय आईचे नाव मुनेरबी. बार्शी येथील गरीब मुसलमान कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला विलक्षण पल्लेदार, पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता. गरिबीमुळे कधी बसचालकाबरोबर क्लीनर म्हणून, तर कधी गिरणीकामगार म्हणून त्यांना काम करावे लागले. गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरूंगातही जावे लागले. तेथे भेटलेल्या कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर यांच्या प्रभावामुळे ते कम्युनिस्ट झाले. पोलिसांचा ससेमिराचुकवत ते कोल्हापूरला आले व मास्टर विनायकांच्या स्टुडिओत काम करू लागले. येथेच त्यांचे मित्रांनी ‘ अमर शेख’ असे नामकरण केले. राष्ट्रीय चळवळीत ते १९३०-३२ च्या सुमारास सामील झाले. पुढे ज्योती म्हणजे पूर्वाश्रमीच्या कुसुम शामराव जयकर यांच्याशी त्यांचा विवाह (१९४७) झाला.स्वतः एक श्रमिक म्हणून सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न त्यांनी पाहिले. आ...

Tom & Sara Smith

```At the point of death, a man, Tom Smith, called his children and he advised them to follow his footsteps so that they can have peace of mind in all that they do.. His daughter, Sara, said, "Daddy, its unfortunate you are dying without a penny in your bank.. Other fathers' that you tag as being corrupt, thieves of public funds left houses and properties for their children; even this house we live in is a rented apartment.. Sorry, I can't emulate you, just go, let's chart our own course.. Few moments later, their father gave up the spirit.. Three years later, Sara went for an interview in a multinational company.. At interview the Chairman of the committee asked, "Which Smith are you..??" Sara replied, "I am Sara Smith. My Dad Tom Smith is now late.." Chairman cuts in, "O my God, you are Tom Smith's daughter..?" He turned to the  other members and said, "This Smith man was the one that signed my membership...

रानडे गांधी आणि जिन्ना* 0

 *रानडे गांधी आणि जिन्ना* *लेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर*                     पुण्याच्या डेक्कन सभेने *दिं. महादेव गोविंद रानडे* यांच्या १०१ व्या जन्मदिनानिमित्त एक समारंभ आयोजित करून मला भाषण देण्याचे निमंत्रण दिले.  १८ जानेवारी १९४० ला  रानडेंचा  जन्मदिवस साजरा करण्यात येतो.   हे निमंत्रण स्वीकारण्यास मी फारसा उत्सुक नव्हतो,  याला एक कारण होते. रानडे संबंधित भाषणात सामाजिक आणि राजकीय समस्यावर माझ्या वैयक्तिक  विचारांची छाप त्या चर्चेत उमटल्यावाचून राहणार नाही आणि ती श्रोत्यांना व कदाचित डेक्कन सभेच्या सभासदानाही आवडणार नाही,  याची मला जाणीव होती . परंतु शेवटी मी त्यांचे निमंत्रण स्वीकारले.  जेव्हा मी हे भाषण दिले तेव्हा ते प्रकाशित व्हावे अशी माझी इच्छा नव्हती.  थोर पुरुषांच्या जयंतीनिमित्त दिलेली भाषणे ही बहुदा प्रासंगिक असतात.  त्यांना कायमस्वरूपी मूल्य नसते.  माझे भाषणही याला अपवाद असावे असे मला वाटत नाही . परंतु माझे काही उत्पाती मित्र आहे.  त्यांची इच्छा आहे सं...